Tag: Mumbai water
-

मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला
•
मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईत मे महिन्यात फक्त 23 टक्के जलसाठा उरला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता…
-

१० एप्रिलपासून टँकर बंद; शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता
•
मुंबईत सध्या सुमारे १,८०० पाण्याचे टँकर कार्यरत आहेत. प्रत्येक टँकरची सरासरी क्षमता सुमारे १०,००० लिटर असून, हे टँकर दररोज मिळून जवळपास २० कोटी लिटर अपेय (non-potable) पाणी पुरवतात
-

गारगाई धरणाचं ‘स्वप्न’ अजूनही दूर; मुंबईकरांना पाण्यासाठी किमान पाच-सहा वर्षांची प्रतीक्षा
•
गारगाई प्रकल्पाची अंमलबजावणी करताना तानसा अभयारण्याचा काही भाग बाधित होणार असल्यामुळे वन्यजीव मंडळ आणि वन विभागाच्या परवानग्या आवश्यक आहेत.
-

मुंबईच्या पाणीटंचाईवर उपाय – धरण नव्हे, तर सांडपाणी पुनर्वापर आवश्यक!
•
सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या वृत्तानुसार, बीएमसी या प्रकल्पावर आग्रही असली तरी, वन विभागाने तानसा वन्यजीव अभयारण्यातील संभाव्य पर्यावरणीय हानीचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.
-

“मुंबईत वाढत्या तापमानाचा फटका! जलसाठ्यात घट, पाणीकपातीची शक्यता”
•
जलसाठ्यात घट, पाणीकपातीची शक्यता”
