Tag: Mumbai Water Shortage

  • मुंबईकरांना दिलासा; पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही

    मुंबईकरांना दिलासा; पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही

    मुंबई : वाढत्या तापमानामुळे मुंबईत पाणीपुरवठा होणाऱ्या धरणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्यात कपात होईल का, हा प्रश्न भेडसावत होता. मात्र आता मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाणी कपातीची चिंता नाही, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका…

  • मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला

    मुंबईवर पाणी कपातीचे संकट; 23 टक्के जलसाठा उरला

    मुंबईवर पाणी कपातीचे संकट घोंगावत आहे. त्याचं कारण म्हणजे मुंबईत मे महिन्यात फक्त 23 टक्के जलसाठा उरला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेने राज्य सरकारकडे अतिरिक्त पाण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने २,३०,५०० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास तत्त्वतः मान्यता…