Tag: mumbai water supply
-
मुंबईकरांना दिलासा; पाणीपुरवठ्यात कपात होणार नाही
•
मुंबई : वाढत्या तापमानामुळे मुंबईत पाणीपुरवठा होणाऱ्या धरणाची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीपुरवठ्यात कपात होईल का, हा प्रश्न भेडसावत होता. मात्र आता मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. पाणी कपातीची चिंता नाही, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात होणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका…