Tag: Mumbai
-

बँकेचे चेक आता काही तासांतच होणार क्लिअर; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय
•
आता बँकेतील चेक क्लिअर होण्यासाठी दोन-तीन दिवस थांबण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चेक क्लिअरिंगची नवीन पद्धत जाहीर केली आहे, ज्यामुळे चेक काही तासांतच क्लिअर होतील
-

वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक
•
वसई-विरार शहरातील ६० एकर जमिनीवर उभ्या असलेल्या ४९ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक केली आहे.
-

कबुतरखान्यांबाबत आरोग्य आणि आस्थेचा विचार करूनच मार्ग काढू: मुख्यमंत्री फडणवीस
•
लोकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर समाजाच्या आस्थेचाही विषय महत्त्वाचा आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरखान्यांबाबत दोन्ही गोष्टींचा विचार करूनच मार्ग काढू, असे स्पष्ट केले
-

मंत्रालयात मंत्र्यांच्या कार्यालयांनी सामान्य नागरिकांसाठीच्या जागांवर केले अतिक्रमन
•
मंत्रालयात मंत्री कार्यालये आणि काही कक्षांनी सामान्य नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या जागांवर अतिक्रमण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
-

माजी मंत्री बच्चू कडू यांना तीन महिन्यांची शिक्षा
•
सात वर्षांपूर्वी एका सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
-

उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती: आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही
•
केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र बाळगल्याने एखादी व्यक्ती भारतीय नागरिक ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण निकालात स्पष्ट केले आहे.
-

दोन ते पाच लाखांपर्यंतच्या कर्जासाठी आता एकच जामीनदार
•
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज योजनेसाठी लाभार्थ्याच्या मालमत्तेवर किंवा एका जामीनदाराच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढविण्यात येणार आहे
-

ग्रामीण भागातील SC व ST प्रवर्गातील कुटुंबांना घरं देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापुरुषांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शासन सातत्याने करत आहे. जे समाजाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करतात, अशा व्यक्तींच्या पाठीशी शासन कायम उभे आहे.
-

दारू महागली; महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले
•
राज्यातील ७० दारू उत्पादक कंपन्यांपैकी ३८ बंद आहेत. एमएमएलमुळे या कंपन्या पुन्हा काम सुरू करू शकतात. यामुळे स्थानिक उद्योगालाही चालना मिळेल. दारू उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे.
-

मुंबईला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी बीएमसीने उचलली अनेक पावले, १७००० कोटी रुपयांचे बजेट
•
मुंबई: पर्यावरण संरक्षणासाठी बीएमसी अनेक पावले उचलत आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांनी गुरुवारी ‘पर्यावरण बजेट अहवाल – २०२५-२६’ सादर केला. गेल्या वर्षीच्या पर्यावरण बजेटपेक्षा हे सुमारे ६० टक्के जास्त आहे. २०२५-२६ च्या पर्यावरण बजेटमध्ये भांडवली खर्चासाठी १७,०६६.१२ कोटी रुपये आणि महसूल खर्चासाठी ३,२६८.९७ कोटी…
