Tag: opration sindoor

  • नाना पटोले यांचे ‘ऑपरेशन सिंदूर’वर वादग्रस्त विधान: ‘लहान मुलांच्या व्हिडिओ गेमप्रमाणे’

    नाना पटोले यांचे ‘ऑपरेशन सिंदूर’वर वादग्रस्त विधान: ‘लहान मुलांच्या व्हिडिओ गेमप्रमाणे’

    नागपूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या लष्करी कारवाईबाबत केलेल्या एका वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. पटोले यांनी ‘ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या कॉम्प्युटरवरील व्हिडिओ गेमप्रमाणे होते,’ असे वक्तव्य केले असून, यावरून भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या…

  • ‘भारताने २० नव्हे तर २८ क्षेत्रे उद्ध्वस्त केली’, ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानची कबुली

    ‘भारताने २० नव्हे तर २८ क्षेत्रे उद्ध्वस्त केली’, ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानची कबुली

    भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे खूप कौतुक झाले. या काळात भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. आता ऑपरेशन सिंदूरबाबत पाकिस्तानच्या कागदपत्रात एक मोठा खुलासा झाला आहे. असा दावा केला जात आहे की भारतीय सैन्याने सांगितलेल्यापेक्षा पाकिस्तानचे खूप जास्त नुकसान झाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने फक्त…

  • उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’तून पीएम मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

    उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’तून पीएम मोदी आणि भाजपवर हल्लाबोल

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. आता राजकीय पक्षांमध्ये याच विषयावरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. शिवसेना-यूबीटीने त्यांच्या सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर मोठा हल्लाबोल केला आहे. सामनाने आपल्या संपादकीयात…

  • भारतावरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी सरकारचा हात : शरद पवार

    भारतावरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी सरकारचा हात : शरद पवार

    सातारा : भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात दिली. त्यांनी म्हटले ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करते. पवार म्हणाले की,…

  • भारत-पाक तणावामुळे २७ विमानतळ बंद, ४३० उड्डाणे रद्द, परदेशी विमान कंपन्यांनी मार्ग बदलले

    भारत-पाक तणावामुळे २७ विमानतळ बंद, ४३० उड्डाणे रद्द, परदेशी विमान कंपन्यांनी मार्ग बदलले

    ऑपरेशन सिंदूर नंतर बदलती परिस्थिती लक्षात घेता, देशांतर्गत विमान कंपन्यांनी गुरुवारी ४३० उड्डाणे रद्द केली आहेत. तर २७ विमानतळ शनिवार १० मे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. आकडेवारीनुसार, रद्द झालेल्या उड्डाणे देशातील एकूण उड्डाणांपैकी तीन टक्के आहेत. फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटराडार२४ नुसार, पाकिस्तान आणि भारताच्या पश्चिम कॉरिडॉरवरील हवाई क्षेत्र नागरी…