Tag: Pm Kisan
-
महाराष्ट्रात पीएम-किसान योजनेचे लाभार्थी चारपट वाढले; शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी रुपये जमा
•
नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या लाभासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पहिल्या टप्प्यात २१.८४ लाख लाभार्थी असलेले हे आकडे, १९ व्या हप्त्यापर्यंत ९३.२८ लाखांपर्यंत पोहोचले आहेत, ज्यामुळे लाभाथ्यांमध्ये तब्बल चारपट वाढ दिसून येत आहे. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा झाली…