Tag: Prakash ambedkar
-
पुणे पोलिसांकडून तरुणींचा छळ झाल्याचा आरोप: प्रकाश आंबेडकर आक्रमक
•
पुणे – पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात तीन दलित तरुणींचा पोलिसांकडून छळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका प्रकरणाच्या चौकशीसाठी या तरुणींना पुण्यात आणून त्यांचा छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे प्रकरण? छत्रपती संभाजीनगर येथील एका २३ वर्षीय विवाहित महिलेला तिच्या पतीकडून…
-
अरेरे… डॉ आंबेडकर यांचेही घराणे फुटले
•
महाराष्ट्रात राजकारण दररोज नवीन वळणे घेत आहे… त्या वेगाने घराघरामध्ये संघर्ष सुरू झाला आहे… मग त्याला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब तरी कसे अपवाद राहील… ? राजकीय जाण, वस्तुस्थितीचे भान आणि निवडणुकीतील मतांच्या प्रमाणाचे ज्ञान हरवलेल्या, मराठी माध्यमांच्या मते, “महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
-
इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात धुसफूस; पोलखोल आणि गंभीर आरोप
•
छ. संभाजीनगर : अलीकडेच, इम्तियाज जलील यांनी एका मुलाखतीदरम्यान VBA सोबतची युती का तुटली यावर स्पष्टपणे भाष्य केले. त्यांच्या मते, वंचित घटकांना एकत्रित न्याय देण्याच्या प्रयत्नात ना घरचे राहिले ना घाटाचे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी अप्रत्यक्षपणे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ‘दूध जाळले कोणी?’ असा सवाल केला.…
-
भीमा कोरेगाव प्रकरणात आता शरद पवारांना रस उरला नाही का? तीन नोटीस बजावूनही गैरहजर
•
पुणे : भीमा कोरेगाव दंगलीबाबत राशप चे शरद पवार यांना आता रस उरला नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. त्याचं कारण म्हणजे, चौकशी आयोगाने शरद पवार यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेले पत्र आणि संबंधित कागदपत्रे ३० एप्रिल किंवा त्यापूर्वी दाखल करण्याचे लेखी निर्देश दिले होते. तशी…
-
आंबेडकर जयंतीला, ४० वर्षांपासूनचा न्यायासाठीचा आक्रोश
•
गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी त्यांनी आपल्या हक्कांचा आवाज बुलंद केला.
-
सूर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने वकील म्हणून प्रकाश आंबेडकर मांडणार बाजू
•
डिसेंबर २०२४ मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्युमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
-
संभाजीराजे छत्रपतींना सरळ उचलून त्यांच्यावर मोक्का लावावा”; प्रकाश आंबेडकरांच्या मागणीने खळबळ
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वाघ्या कुत्र्याचे शिल्प 31 मे पर्यंत रायगडावरून हटवावे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती.