Tag: rendra modi
-
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त भव्य महोत्सव; पंतप्रधान मोदींना अधिकृत निमंत्रण, आळंदीत जय्यत तयारी
•
संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या केवळ २१व्या वर्षी, इ.स. १२९६ मध्ये आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. त्यामुळे आळंदी हे वारकरी संप्रदायासाठी अत्यंत श्रद्धास्थान बनले असून, पंढरपूरनंतर हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.