Tag: taliye

  • तीन वर्षांनंतरही तळीये गावातील १३५ घरे अपूर्ण; ग्रामस्थांना निवाऱ्याची प्रतीक्षा

    तीन वर्षांनंतरही तळीये गावातील १३५ घरे अपूर्ण; ग्रामस्थांना निवाऱ्याची प्रतीक्षा

    अलिबाग: महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाचे पुनर्वसन तीन वर्षांनंतरही रखडले आहे, ज्यामुळे १३५ घरांचे काम अपूर्ण अवस्थेत आहे आणि ग्रामस्थ अद्याप निवाऱ्याच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या ९२ घरे पूर्ण झाली असून, त्यापैकी ६६ जणांना घरांच्या चाव्या मिळाल्या आहेत. १२ जुलै २०११ रोजी महाड तालुक्यातील तळीये आणि पोलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी गावांवर…