Author: mahacentreweb@gmail.com

  • कलमा म्हणताच वाचला जीव; प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचा पहलगाममधील थरारक अनुभव

    कलमा म्हणताच वाचला जीव; प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचा पहलगाममधील थरारक अनुभव

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसनर खोऱ्यात मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात आसाम विद्यापीठाचे असोसिएट प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य यांचा जीव मात्र त्यांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात वाचला. त्यांनी स्वतःचा व त्यांच्या कुटुंबाचा जीव एका युक्तीने वाचवला, याबाबतचा अनुभव…

  • महसूलच्या अधिकाऱ्यांना तंबी; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

    महसूलच्या अधिकाऱ्यांना तंबी; परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास होणार शिस्तभंगाची कारवाई

    महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याची तंबी देण्यात आली आहे. अधिकारी किंवा कर्मचारी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडत असल्यास त्यांच्यावर निलंबन किंवा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. महसूल विभागाकडून परिपत्रक काढून हा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्यानंतर तातडीने हे परिपत्रक…

  • दहावीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण; काकीनाडाच्या नेहानजलीची उत्तम कामगिर

    दहावीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण; काकीनाडाच्या नेहानजलीची उत्तम कामगिर

    आंध्र प्रदेशातील काकीनाडा ग्रामीण जिल्ह्यातील भश्याम शाळेची विद्यार्थिनी येल्ला नेहानजली हिने २०२५ च्या दहावी (एसएससी) बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून इतिहास रचला आहे. तिच्या या अपूर्व यशामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या उंचीला स्पर्श झाला आहे. नेहानजलीच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे केवळ गोदावरी जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात आनंदोत्सवाचे…

  • डॉक्टरांवरील हल्ल्यांसंबंधीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीवर न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही’

    डॉक्टरांवरील हल्ल्यांसंबंधीच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीवर न्यायालय लक्ष ठेवू शकत नाही’

    प्रत्येक कृतीवर न्यायालयाने लक्ष ठेवावे आणि सर्व काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असं म्हणत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यासंदर्भात दाखल याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. सगळे काही न्यायालयाने करावे, अशी अपेक्षा धरता येणार नाही, असे वक्तव्य न्यायालयाने केले आहे.न्या. बेला एम. त्रिवेदी आणि प्रसन्ना बी. वराले यांच्या खंडपीठाने…

  • “ते काश्मीरचे पाहुणे आहे”, म्हणत त्याने दहशतवाद्याची रायफल धरली; घोडेवाल्या सय्यद हुसेन शाहलाही त्यांनी गोळ्या मारल्या

    “ते काश्मीरचे पाहुणे आहे”, म्हणत त्याने दहशतवाद्याची रायफल धरली; घोडेवाल्या सय्यद हुसेन शाहलाही त्यांनी गोळ्या मारल्या

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी तरुणालाही आपला जीव गमवावा लागला. सय्यद हुसेन शाह असे त्याचे नाव आहे. पहलगामजवळील अश्मुकाम येथील रहिवासी सय्यद हुसेन शाह घोडेस्वार म्हणून काम करायचा. तो पर्यटकांना त्याच्या घोड्यावरून फिरवत असे. त्याचे वडील सय्यद हैदर शाह यांनी एएनआयला सांगितले की, मंगळवारी हल्ल्याच्या दिवशी तो…

  • पहलगाम हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टप्रकरणी एकजण अटकेत; मध्यप्रदेशात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

    पहलगाम हल्ल्याला पाठिंबा देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टप्रकरणी एकजण अटकेत; मध्यप्रदेशात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

    जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर, या हल्ल्याला समर्थन देणाऱ्या सोशल मीडिया पोस्टमुळे पोलिसांनी कारवाई करत एकाला अटक केली आहे. झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील मिल्लत नगर येथील रहिवासी मोहम्मद नौशाद (वय ३१) याला बालिडीह पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. नौशाद हा बोकारो स्टील प्लांटच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा…

  • मुंबई महापालिकेची वैयक्तिक स्वच्छता कचरा संकलनासाठी नवी योजना; १ मेपासून अंमलबजावणी, नोंदणी प्रक्रिया सुरू

    मुंबई महापालिकेची वैयक्तिक स्वच्छता कचरा संकलनासाठी नवी योजना; १ मेपासून अंमलबजावणी, नोंदणी प्रक्रिया सुरू

    बृहन्मुंबई महानगरपालिकेने वैयक्तिक स्वच्छता व सॅनिटरी कचऱ्याच्या संकलनासाठी स्वतंत्र सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून, ही सेवा येत्या १ मे २०२५ पासून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया २२ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, टॅम्पॉन्स, कालबाह्य औषधे, दूषित कापूस, बँडेजेस, सुई, रेझर ब्लेड्स,…

  • बुलंदशहरमध्ये जातीय वादातून हिंसाचार : दलित महिलेचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

    बुलंदशहरमध्ये जातीय वादातून हिंसाचार : दलित महिलेचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

    उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सुनेहरा गावात जातीय वादाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या हिंसक घटनेत एका दलित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस तपासाची गती वाढवण्यात आली आहे. सोमवारी रात्री ६२ वर्षीय शीला देवी घरासमोर बसल्या…

  • विशेष मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटींचा खर्च वाया, विरोधकांचा आरोप

    विशेष मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटींचा खर्च वाया, विरोधकांचा आरोप

    अहिल्यानगर (चोंडी) येथे होणाऱ्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीच्या जाहिरातीत १५० कोटी रुपयांच्या खर्चाचा उल्लेख झाल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत सरकारवर “जनतेच्या पैशाचा अपव्यय” केल्याचा आरोप केला आहे. मात्र, राज्य सरकारने स्पष्टीकरण देत हा आकडा फक्त छपाईतील चूक असल्याचे सांगितले असून, प्रत्यक्ष खर्च केवळ १.५…

  • चारधाम यात्रेतील गैर-हिंदूंना प्रवेशबंदीची साधूंची सरकारकडे मागणी

    चारधाम यात्रेतील गैर-हिंदूंना प्रवेशबंदीची साधूंची सरकारकडे मागणी

    उत्तराखंडातील पवित्र चारधाम तीर्थक्षेत्रांमध्ये (बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) बिगर-हिंदू व्यापारी आणि यात्रेकरूंना प्रवेश नाकारण्याची मागणी साधू-संतांच्या वर्तुळातून करण्यात येत आहे. या मागणीचे मुख्य कारण धार्मिक स्थळांची शुद्धता आणि सुरक्षा असल्याचे सांगण्यात आले आहे. शंकराचार्य परिषदेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना पत्र लिहून, चारधाम यात्रा…