Author: mahacentreweb@gmail.com
-

मुंबईत स्वच्छतेसाठी नवा निर्धार! BMC ची ‘न्यूसन्स डिटेक्शन’ पथकाला बळकटी, क्लीन-अप मार्शल योजना रद्द
•
मुंबई महापालिकेने (BMC) क्लीन-अप मार्शल योजना ५ एप्रिलपासून रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्याऐवजी न्यूसन्स डिटेक्शन (ND) पथकाला अधिक बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे.
-

जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात 3 एप्रिल रोजी पत्रकारांची मुंबईत निदर्शने
•
जनसुरक्षेच्या गोंडस नावाखाली राज्य सरकार लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच आक्रमण करू पहात आहे. या कायद्याचा फटका पत्रकार आणि प्रसार माध्यमांना सर्वाधिक बसणार आहे
-

ज्यूस विक्रेत्यानंतर सफाई कामगाराला ३४ कोटींची आयकर नोटीस
•
उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये आधी एका ज्यूस विक्रेत्याला ७.८ कोटी, तर एका फॅक्टरी कामगाराला ११ कोटींची आयकर (I-T) नोटीस मिळाल्यानंतर, आता एका साध्या सफाई कामगाराला थेट ३४ कोटी रुपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे.
-

संपादक मिलिंद बल्लाळ व श्रीकांत बोजेवार यांचा रविवारी जाहीर सत्कार; सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची प्रमुख उपस्थिती
•
ठाणे : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्यावतीने 6 एप्रिल रोजी ठाणे वैभव चे संपादक मिलिंद बल्लाळ आणि स्तंभलेखक आणि माजी संपादक श्रीकांत बोजेवार यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
-

सोरोस समर्थित बेंगळुरूस्थित कंपनीला युएसएआयडीकडून ८ कोटींचा निधी; ईडीचा दावा
•
परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याच्या संशयावरून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेंगळुरूतील तीन कंपन्यांवर छापे टाकले
-

मैत्रीची खरी ताकद; तीन मित्रांच्या मैत्रीची अनोखी यशोगाथा एकाचवेळी न्यायाधीश
•
तीन मित्र, एकत्र अभ्यास, एकत्र वकिली आणि आता एकाचवेळी न्यायाधीश!
-

निवडणुकीत विश्वासात न घेता तिकिटाचे वाटप केले गेले; चंद्रकांत खैरेंची दानवेंवर टीका
•
उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे विरोधी पक्ष नेते आणि नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे.
-

देवाभाऊ, मला कुठं तरी राज्यपाल तरी करा’ नाहीतर बँडवाल्यासारखी अवस्था होईल’ : सदाभाऊ खोत
•
आमदार सदाभाऊ खोत यांनी विनोदाने का होईना पण आपली खदखद बोलून दाखवली आहे
-

ठाकरेसेना बाळासाहेबांच्या विचारांची पाठराखण करणार की राहुल गांधींच्या मार्गाने जाणार?” – मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल
•
लोकसभेत भाजपाला बहुमत मिळवणे तुलनेने सोपे असले तरी, राज्यसभेत मात्र भाजपाला अतिरिक्त पाठिंब्याची आवश्यकता आहे.
-

नक्षलवादाने सगळ्यांत जास्त प्रभावित जिल्ह्यांची संख्या घटली
•
गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार, पूर्वी नक्षलवादाने प्रभावित ३८ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हे सर्वाधिक धोकादायक होते. मात्र, आता ही संख्या निम्म्यावर आली आहे.
