Category: Blog

  • ठाकरी भाषा; घोर निराशा

    ठाकरी भाषा; घोर निराशा

    काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. आपला नेताच असे बोलतो म्हंटल्यावर उद्धव सेनेतील अन्य नेतेही मनसे विरोधात बोलू लागले. मग तेव्हापासून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. हिंदी सिनेमात येते, तसे अचानक एक भाषिक वळण येते… हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर, दोन्ही ठाकरेंना…

  • पंढरीच्या वारीत राजकीय पक्षांचे प्रचार रथ हवेत कशाला?

    पंढरीच्या वारीत राजकीय पक्षांचे प्रचार रथ हवेत कशाला?

    देहू – आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीमध्ये चालणारी लक्ष, लक्ष पावले जरी निघालेली असतात पंढरपूरला, सावळ्या विठ्ठलाच्या ओढीने, पण त्यांच्या ओठी असतो ‘ग्यानबा – तुकाराम’चा अखंड गजर. वारकरी उठता – बसता सदैव आठवत असतात, स्मरत असतात, माउली ऽ माउली… म्हणून, या संपूर्ण दिंडीत, जिथे जाईल तिथे, ज्ञानेश्वर माउलींचा रथ महत्वाचे आकर्षण…

  • अभिजात मराठी “कोसळते” तेव्हा…

    अभिजात मराठी “कोसळते” तेव्हा…

    आज सकाळी , नेहमीप्रमाणे सगळी वृत्तपत्रे घेऊन बसलो होतो. आधी मराठी वर्तमानपत्रांचा गठ्ठा काढला आणि धक्काच बसला. जवळपास सगळ्याच वर्तमानपत्रांनी “कोसळले” याच शब्दाला प्राधान्य दिलेले दिसले. “एअर क्रॅश” या शब्दाचे भाषांतर करताना केलेले ” विमान कोसळले” हे भाषांतर चुकीचे नाही. पण जेव्हा आपण ‘क्रॅश’ हा शब्द अचानक आणि जोरदार अपघात…

  • ‘स्नेहवन’ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आशेचं किरण

    ‘स्नेहवन’ : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी आशेचं किरण

    पुणे : आयटीची गलेलठ्ठ पगार असलेली नोकरी सोडून अशोक देशमाने यांनी उभं केलेलं ‘स्नेहवन’ ठरतंय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आई किंवा वडील नसलेल्या मुला-मुलींसाठी आशेचा किरण. पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे 2015 साली परभणीच्या अशोक देशमाने यांनी हे स्नेहवन प्रकल्प सुरू केले होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले, आर्थिक परिस्थिती नसललेल्या आई किंवा वडील…

  • जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?

    जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?

    प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ हा विरोधी विचारांच्या दमनासाठी नसून राष्ट्र‌विरोधी शक्तींवर कारवाईसाठीच आहे, अशी सरकारची भूमिका असली तरीही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी होण्याची शक्यता आहे, अशी सार्वत्रिक भावना झाली आहे. खास करून “कामरा प्रकरणा”ने लोकांच्या मनातील भीती वाढवली आहे. प्रहसन, व्यंग कविता आणि विनोदाच्या माध्यमातून प्रचलित…

  • कुणाल कामरा विरोधात शिंदे सेनेची लढाई की बढाई

    कुणाल कामरा विरोधात शिंदे सेनेची लढाई की बढाई

    कालचा रविवार शिंदे सेनेसाठी “घातवार” ठरला असे दिसतेय. कारण राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मेळाव्यात बोलताना “महाराष्ट्राची विधानसभा खोक्या भाईंनी भरली आहे” असे विधान करून अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागले. आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी , खासकरून मुंबई आणि ठाण्यासाठी “विशेष केंद्रीय समिती” स्थापन करून मनसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न…

  • रक्तरंगीत फ्लेमिंगो, प्रदूषित खाडी,निद्रिस्त समुद्र आणि उपेक्षित अश्रु

    रक्तरंगीत फ्लेमिंगो, प्रदूषित खाडी,निद्रिस्त समुद्र आणि उपेक्षित अश्रु

    पांढऱ्याशुभ्र लिननच्या साडीवर लाल चुटक काठ आणि तसाच लोभस लाल रंग भरलेला पदर कसा दिसेल, तसा दिसतो हा देखणा पक्षी.

  • नामदेव ढसाळ : रक्तवृक्ष! आग आणि जाग आणणारा पांगारा!

    नामदेव ढसाळ : रक्तवृक्ष! आग आणि जाग आणणारा पांगारा!

    नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा आणि समग्र साहित्यातील नव्या प्रवाहाचा महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक – संचालक महेश म्हात्रे यांनी घेतलेला रसपूर्ण आढावा…

  • उदक वाहते अथक-भाग 3 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    उदक वाहते अथक-भाग 3 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    नदी संपली की माणूस संपतो, नदी शब्दाच्या उलट म्हणजे दीन होतो. नदी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी सर्वत्र ‘जागतिक नदी दिवस’ साजरा होतोय. त्यानिमित्ताने आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांची 3 भागातील लेखमाला

  • उदक वाहते अथक- भाग 2 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    उदक वाहते अथक- भाग 2 | संपादक महेश म्हात्रे यांची माहितीपूर्ण लेखमाला

    नदीचे रूप विलोभनीय असते. तिची माया लोहचुंबकाप्रमाणे खेचून घेणारी असते. अन्यत्र हा अनुभव मिळेल का हे मी सांगू शकत नाही पण तुम्हाला याचा प्रत्यय नर्मदाकिनारी येवू शकतो