Category: News and Updates

  • लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; आता कर्जही मिळणार? पहाअजित पवार काय म्हणाले?

    लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; आता कर्जही मिळणार? पहाअजित पवार काय म्हणाले?

    नांदेड : लाडक्या बहिणींना आता 1500 तर मिळणारच त्यासोबतच आता कर्ज देखील देण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले . महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जातात. त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून ४० हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे. याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे, असे वक्तव्य…

  • उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार

    उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल लागणार

    मुंबई : महाराष्ट्र एसएससीचा निकाल उद्या१३ मे रोजी जाहीर होत आहे. विद्यार्थी त्यांचे दहावीचे गुण mahresult.nic.in वर त्यांचा रोल नंबर आणि जन्मतारीख वापरून ऑनलाइन तपासू शकतात. दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर होणार असल्याने लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा जवळजवळ संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) अधिकृतपणे…

  • विराट कोहलीची कसोटीतून निवृत्तीची घोषणा: इन्स्टाग्रामवर अशी केली पोस्ट

    विराट कोहलीची कसोटीतून निवृत्तीची घोषणा: इन्स्टाग्रामवर अशी केली पोस्ट

    दिल्ली : भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने जूनमध्ये होणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी आज (सोमवारी) तात्काळ कसोटी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट करत निवृत्तीची माहिती दिली. तो म्हणाला “कसोटी क्रिकेटमध्ये बॅगी ब्लू घालायला १४ वर्षे झाली आहेत. खरं सांगायचं तर, या फॉरमॅटमध्ये मला असा प्रवास करावा…

  • मालवण येथे शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते अनावरण

    मालवण येथे शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते अनावरण

    सावंतवाडी : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 91 फूट उंचीच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही फक्त पूजा आणि आरती करायला आलो आहोत. पुतळ्याचे अनावरण या आदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सिंधुदुर्ग…

  • भारत-पाकिस्तान युद्धाला विराम; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश

    भारत-पाकिस्तान युद्धाला विराम; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेल्या तनावादरम्यान मोठी बातमी समोर येत आहे. आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, याबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती दिली आहे. भारतानं आपल्या अटींवर युद्धविराम केला आहे. दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी X वर पोस्ट…

  • भारतावरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी सरकारचा हात : शरद पवार

    भारतावरील दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानी सरकारचा हात : शरद पवार

    सातारा : भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यातील एका कार्यक्रमात दिली. त्यांनी म्हटले ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सरकारी अधिकाऱ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करते. पवार म्हणाले की,…

  • ग्रामीण भागात होर्डिंग लावण्याबाबत ग्रामविकास विभागाने घेतला मोठा निर्णय, समिती स्थापन

    ग्रामीण भागात होर्डिंग लावण्याबाबत ग्रामविकास विभागाने घेतला मोठा निर्णय, समिती स्थापन

    पुणे : सध्या जाहिरातीसाठी मोठंमोठे होर्डिंग्ज लावले जातात. शहरी भागासह ग्रामीण भागात देखील होर्डिंगचा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक किंवा होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात कोणते धोरण तयार करण्यात येणार आहे, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत होर्डिंग लावण्याबाबत काय नियम करावेत…

  • खिचडी घोटाळा : 14.57 कोटींचा गैरव्यवहार, अमोल कीर्तिकर, सूरज चव्हाण यांच्यासह ६ जणांवर आरोपपत्र दाखल

    खिचडी घोटाळा : 14.57 कोटींचा गैरव्यवहार, अमोल कीर्तिकर, सूरज चव्हाण यांच्यासह ६ जणांवर आरोपपत्र दाखल

    मुंबई : कोविड-१९ महामारीच्या काळात स्थलांतरित कामगार आणि बेघर लोकांना खिचडी वाटप करण्यात आलेल्या कथित अनियमिततेप्रकरणी शिवसेना (यूबीटी) नेते माजी खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर, पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांचे जवळचे मित्र सुजित पाटकर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या अनियमिततेमुळे बृहन्मुंबई…

  • इंदूर बनले देशातील पहिले भिकारीमुक्त शहर; गेल्यावर्षी होती 5 हजार संख्या

    इंदूर बनले देशातील पहिले भिकारीमुक्त शहर; गेल्यावर्षी होती 5 हजार संख्या

    “इंदूर हे देशातील पहिले भिकारीमुक्त शहर बनले आहे,” असे जिल्हा दंडाधिकारी आशिष सिंह यांनी पत्रकारांना सांगितले. शहरातील भिकाऱ्यांना रोजगार शोधण्यात मदत करून त्यांचे पुनर्वसन करण्यात आले तर भिक्षा मागणाऱ्या मुलांना शाळांमध्ये दाखल करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.”भिक्षाबंदीसाठी आम्ही सुरू केलेली मोहीम स्वतःच एक आदर्श बनली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि…

  • भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला

    भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आयटी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला

    भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, प्रमुख भारतीय आयटी आणि जागतिक सल्लागार कंपन्यांनी संवेदनशील क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करणारे सल्लागार जारी केले आहेत.