Category: News and Updates
-

युद्धाच्या पार्श्वभूमीवर चंदीगड येथे स्वयंसेवी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन; मोठ्याप्रमाणात प्रतिसाद
•
पंजाब आणि हरियाणाची राजधानी चंदीगडमध्ये एक असा दृश्य पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमची छाती अभिमानाने फुलून येईल.
-

देशातील 32 एअरपोर्ट 15 मेपर्यंत बंद; वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
•
दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, भारत सरकारने एक मोठे आणि सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर संबंधित विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी एकूण ३२ विमानतळे नागरी उड्डाणांसाठी तात्पुरती बंद केली आहेत. हे लॉकडाऊन ९ मे २०२५ पासून सुरू होईल आणि १४ मे २०२५ पर्यंत…
-

देशात पेट्रोल, डिझेल, गॅसचा भरपूर साठा त्यामुळे घाबरू नका; पेट्रोलियम कंपनीचे आवाहन
•
दिल्ली : देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) ने शुक्रवारी (९ मे, २०२५) सांगितले की देशात पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. इंधन खरेदी करण्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही.भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना पेट्रोल पंपांवर इंधन साठवण्यासाठी लोक रांगेत उभे असलेल्या…
-

पुढील 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उर्वरित मे महिन्यात उष्णतेपासून सुटका
•
मुंबई : उर्वरित मे महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं या संदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची उष्णतेपासून सुटका होणार आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागातील कमाल तापमान…
-

कला शाखेकडे विद्यार्थ्यांची पाठ; निकालातही गेल्या 5 वर्षात लक्षणीय घट
•
मुंबई : गेल्या पाच वर्षांत बारावीच्या परीक्षेत कला शाखेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे या शाखेतील प्रवेश संख्येतही घट झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये, ९०.६६% कला शाखेतील विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले, जे २०२५ मध्ये ८०.५२% इतके घसरले.२०२१ मध्ये, जेव्हा…
-

नीराची विक्री वाढवण्यासाठी नितीश सरकारचा मोठा निर्णय; २० हजार टॅपर्सना होणार फायदा
•
पाटणा: बिहार येथे नितीश कुमार सरकारने नीरा उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ताडाच्या झाडाच्या मालकाला आणि टॅपर्सना प्रोत्साहन रक्कम मिळेल. राज्यात नीरा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन लाख ताडाची झाडे चिन्हांकित करण्यात आली आहेत. या हंगामात यापासून सुमारे ३ कोटी ९० लाख लिटर नीरा उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले…
-

“राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणा”, या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर
•
दिल्ली : राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या (आरटीआय) कक्षेत आणण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. गैर-सरकारी संघटना असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांमध्ये निवडणुकीदरम्यान जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांना माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्यात…
-

भारत-पाक तणावामुळे २७ विमानतळ बंद, ४३० उड्डाणे रद्द, परदेशी विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
•
ऑपरेशन सिंदूर नंतर बदलती परिस्थिती लक्षात घेता, देशांतर्गत विमान कंपन्यांनी गुरुवारी ४३० उड्डाणे रद्द केली आहेत. तर २७ विमानतळ शनिवार १० मे पर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. आकडेवारीनुसार, रद्द झालेल्या उड्डाणे देशातील एकूण उड्डाणांपैकी तीन टक्के आहेत. फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म फ्लाइटराडार२४ नुसार, पाकिस्तान आणि भारताच्या पश्चिम कॉरिडॉरवरील हवाई क्षेत्र नागरी…
-

अबू सालेमचा मुदतपूर्व सुटकेचा अर्ज; तुरुंगावास अद्याप अपूर्ण, राज्य सरकारची न्यायालयात माहिती
•
महाराष्ट्र सरकारने बुधवारी (७ मे) मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, दहशतवादी अबू सालेमने अद्याप त्याची २५ वर्षांची शिक्षा पूर्ण केलेली नाही आणि त्यामुळे त्याला ‘अकाली’ सोडता येणार नाही. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने सालेमने मुदतपूर्व सुटकेसाठी दाखल केलेल्या याचिकेवर विचार केला. त्यात असा युक्तिवाद करण्यात आला…
-

पाकिस्तानच्या खासदाराला संसदेतचं रडू कोसळलं; म्हणाले ”आता अल्लाहच वाचवेल”
•
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. याचे एक उदाहरण पाकिस्तानच्या संसदेतही दिसून आले. गुरुवारी संसदेत चर्चेदरम्यान पाकिस्तानी खासदार ताहिर इक्बाल ढसाढसा रडू लागले. इक्बाल म्हणाले, “देवा, आज आम्हाला वाचव.” “आम्ही प्रार्थना करतो की अल्लाह आपल्या देशाचे रक्षण करो आणि आपल्याला एकजूट राखो.” पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध…
