Category: News and Updates
-

मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा; कांदळवनातील ९ हजार झाडांवर कुऱ्हाड, एकूण ६० हजार झाडांवर होणार परिणाम
•
मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मॅन्ग्रोव्ह मधील सुमारे ९,००० झाडांची कत्तल केली जाणार असून, आणखी ५१,००० झाडांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे.
-

मुंबई आहे विसरभोळ्यांचे शहर; उबर कंपनीचा अनुभव
•
शनिवार हा आठवड्यातील सर्वात विसरभोळा दिवस ठरला असून संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्वाधिक वस्तू हरवतात, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
-

राज्यात उष्णतेची लाट तीव्रतेकडे: मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पिवळा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
•
गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामानात लक्षणीय बदल दिसून आला आहे. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
-

वंचित विद्यार्थ्यांसाठी कुलाबात सुरू झाले मुंबईचे पहिले वातानुकूलित अभ्यास केंद्र
•
या अभ्यास केंद्रात एकावेळी 30 विद्यार्थी बसू शकतात. विशेष बाब म्हणजे, हे केंद्र वंचित आणि झोपडपट्टी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे.
-

चौकशीत दीनानाथ रुग्णालयावर ठपका, नर्सिंग होम ऍक्टनुसार डिपॉझिट मागणे गैरच
•
पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप समोर आले आहेत.
-

लाडक्या लेकीं’वरील अत्याचाराची वाढती छाया; दररोज २४ जणी शिकार, चार वर्षांत ३७ हजारांहून अधिक गुन्हे
•
राज्यभरातील ही आकडेवारी पाहता समाजमन हादरले आहे. महिलांसाठीच्या योजना जशा झपाट्याने राबवल्या जातात, तशाच तत्परतेने बालिकांच्या संरक्षणासाठीही कठोर पावले उचलावी लागतील.
-

गुन्हा रद्द करा म्हणून कुणाल कामराची मुंबई उच्च न्यायालयात धाव; अंतरिम जामीन 17 एप्रिलपर्यंत वाढवला
•
कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले होते नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली.
-

‘गणेशोत्सवात पीओपी मूर्ती नकोच’! मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; कोकण आयुक्तांना पाठवले पत्र
•
निसर्गास कोणत्याही प्रकारची हानी न होता पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या वतीने सातत्याने विविध स्तरीय कार्यवाही करण्यात येत आहे.
-

आदित्य ठाकरे 2029 च्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री असतील”, चंद्रकांत खैरे यांचा दावा
•
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवू आणि जिंकू. आदित्य ठाकरे हेच राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होतील, या पुनरुच्चारही चंद्रकांत खैरे यांनी केला.
-

१० एप्रिलपासून टँकर बंद; शहराचा पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता
•
मुंबईत सध्या सुमारे १,८०० पाण्याचे टँकर कार्यरत आहेत. प्रत्येक टँकरची सरासरी क्षमता सुमारे १०,००० लिटर असून, हे टँकर दररोज मिळून जवळपास २० कोटी लिटर अपेय (non-potable) पाणी पुरवतात
