Category: News and Updates
-

आयुष्यभराचे सहकारी’भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) CPI(M)च्या पॉलिटब्युरोमधील नवं जोडपं, मरियम आणि आशोक धवाले!
•
तामिळनाडूच्या मदुराईत झालेल्या सीपीआय(M) च्या २४ व्या पार्टी कॉंग्रेसमध्ये मरियम धवाले यांच्या पॉलिटब्युरोमध्ये निवडीबद्दल विचारले असता, त्यांनी शांतपणे उत्तर दिलं.
-

गुजरातमधून काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्प्रतीमा; एआयसीसी अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष
•
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) दोन दिवसीय अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरु असून, गांधीजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीतून पक्षाला नवसंजीवनी मिळवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
-

हिंदुत्वाच्या राजकारणात दोन्ही शिवसेना आक्रमक
•
छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय रणभूमीवर सध्या ‘हिंदुत्वाच्या आक्रमकतेचा’ नवा डाव रंगत आहे.
-

अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात पाच पोलिसांची एसआयटीमार्फत चौकशी; उच्च न्यायालयाचे निर्देश
•
न्यायालयाने निरीक्षणात म्हटले आहे की, “प्रथमदर्शनी हे प्रकरण दखलपात्र गुन्हा असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत चौकशी न केल्यास आरोपी मोकळे सुटू शकतात.
-

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ; पेट्रोल-डिझेलनंतर सामान्यांना आणखी एक महागाईचा झटका
•
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या धक्क्यातून अजून सावरत नाही तोच सरकारने सामान्य जनतेला आणखी एक जबरदस्त झटका दिला आहे.
-

सद्गुरू मंगळा माँ यांच्या रजत पुण्यस्मरणानिमित्त दोन दिवसीय आध्यात्मिक महोत्सव
•
कार्यक्रमामध्ये सत्संग, भजन, कीर्तन, प्रवचन, तसेच सामूहिक अन्नदान यांसारख्या विविध धार्मिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
-

मराठमोळ्या रुद्रांक्ष पाटीलची ‘सुवर्ण’ कामगिरी
•
महाराष्ट्राचा २० वर्षीय रुद्रांक्ष पाटील हा २००८ बीजिंग ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रानंतर जागतिक अजिंक्यपद जिंकणारा फक्त दुसरा भारतीय नेमबाज आहे.
-

भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, फडणवीस यांचे प्रतिपादन
•
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “१९९५ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा सत्तेत आलो
-

मराठी भाषेच्या आंदोलनातून माघार घेतल्याने संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर टीका
•
मराठी भाषेच्या सक्तीच्या वापराबाबत सुरू असलेल्या आंदोलनातून माघार घेतल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांनी रविवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले
-

गारगाई धरणाचं ‘स्वप्न’ अजूनही दूर; मुंबईकरांना पाण्यासाठी किमान पाच-सहा वर्षांची प्रतीक्षा
•
गारगाई प्रकल्पाची अंमलबजावणी करताना तानसा अभयारण्याचा काही भाग बाधित होणार असल्यामुळे वन्यजीव मंडळ आणि वन विभागाच्या परवानग्या आवश्यक आहेत.
