Category: News and Updates

  • असीम सरोदेंची वकिली सनद रद्द; न्यायव्यवस्थेवरील वक्तव्यांवर बार कौन्सिलची कारवाई

    असीम सरोदेंची वकिली सनद रद्द; न्यायव्यवस्थेवरील वक्तव्यांवर बार कौन्सिलची कारवाई

    पुणे : प्रसिद्ध विधिज्ञ अ‍ॅडव्होकेट असीम सरोदे यांच्या वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने सोमवारी हा मोठा निर्णय घेतला. अ‍ॅडव्होकेट विवेकानंद घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा अहवाल सादर केला असून, सरोदे यांनी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्षांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही कारवाई करण्यात…

  • मतचोरीविरोधात ‘सत्याचा मोर्चा’; राज-उद्धव-पवार एकत्र मुंबईत आंदोलनात

    मतचोरीविरोधात ‘सत्याचा मोर्चा’; राज-उद्धव-पवार एकत्र मुंबईत आंदोलनात

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि महाविकास आघाडी (मविआ) यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली आज मुंबईत “सत्याचा मोर्चा” काढण्यात आला. मतदार याद्यांमधील घोळ, दुबार मतदार, बनावट नोंदी आणि संभाव्य मतचोरीच्या आरोपांवरून या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले. या मोर्च्यात शरद पवार , उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे यांसह विरोधी पक्षांचे अनेक…

  • परतीच्या पावसाने तळकोकणात संकटाचा ‘पूर’, शेती, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय धोक्यात

    परतीच्या पावसाने तळकोकणात संकटाचा ‘पूर’, शेती, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय धोक्यात

    तळकोकणात परतीच्या पावसाचा जोर अद्याप कायम असून, त्यामुळे शेतकरी, फळबागायतदार आणि मच्छीमार या तिघांच्याही जगण्यावर मोठा परिणाम झाला आहे. सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापलेले पीक शेतातच कुजले, तर उभी शेतीही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. या नैसर्गिक संकटामुळे आधीच उत्पादनखर्चाच्या…

  • सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय : पोलिस अधीक्षकांच्या मंजुरीविना वकिलांना समन्स पाठवता येणार नाही

    सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय : पोलिस अधीक्षकांच्या मंजुरीविना वकिलांना समन्स पाठवता येणार नाही

    नवी दिल्ली – पोलिस अधीक्षकांची (एसपी) मंजुरी घेतल्याशिवाय तपास अधिकारी कोणत्याही वकिलांना चौकशीसाठी समन्स पाठवू शकणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. वकिलांच्या हक्कांचे आणि पक्षकारांच्या न्यायसुरक्षेचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) एका अधिकाऱ्याने चौकशीदरम्यान एका वकिलाला समन्स पाठवला होता.…

  • राज्यात लवकरच नगरपालिका निवडणुकीचा शंखनाद; घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित

    राज्यात लवकरच नगरपालिका निवडणुकीचा शंखनाद; घोषणा पुढील आठवड्यात अपेक्षित

    मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत तयारी पूर्ण केली असून येत्या काही दिवसांत औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. राज्यातील २४८ नगरपालिका आणि ४२ नगर पंचायतींचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य…

  • तिसरे अपत्य लपविणाऱ्यांवर सरकारचा मोठा अंकुश; निवडणुकीत बसणार चाप!

    तिसरे अपत्य लपविणाऱ्यांवर सरकारचा मोठा अंकुश; निवडणुकीत बसणार चाप!

    मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्य असलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याची तरतूद असली तरी अनेकजण तिसरे अपत्य लपवून उमेदवारी अर्ज भरतात. मात्र, आता अशी फसवणूक करणे अशक्य होणार आहे. राज्य शासनाने नव्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जन्ममृत्यू नोंदणीचे डिजिटायझेशन सुरू केले असून यामुळे तिसरे अपत्य लपविणाऱ्यांचा मुखवटा सहजपणे उघड होणार…

  • व्यवसाय सुलभतेसाठी महाराष्ट्र सरकारकडून ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती आराखडा २०२५’ जाहीर

    व्यवसाय सुलभतेसाठी महाराष्ट्र सरकारकडून ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती आराखडा २०२५’ जाहीर

    मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि व्यवसाय सुलभतेत वाढ करण्यासाठी ‘जिल्हा व्यवसाय सुधारणा कृती आराखडा २०२५’ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी या उपक्रमाची घोषणा करत सांगितले की या आराखड्यातील १५४ प्रमुख सुधारणा १४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येतील. या योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर प्रशासन…

  • प्रेस क्लबमधील वादग्रस्त घटनेची चौकशी; व्यवस्थापन समितीने तीन सदस्यीय समिती नेमली

    प्रेस क्लबमधील वादग्रस्त घटनेची चौकशी; व्यवस्थापन समितीने तीन सदस्यीय समिती नेमली

    मुंबई : क्लबमध्ये २५ ऑक्टोबर २०२५ रोजी घडलेल्या वादग्रस्त घटनेवर व्यवस्थापन समितीने गंभीर दृष्टी घेतली आहे. या संदर्भात ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीला घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासून ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यवस्थापन…

  • “बिल्डर लॉबीचा बंदोबस्त करा; सामान्य नागरिकांना न्याय द्या” :मुख्यमंत्र्यांना नागरिकांचे खुले पत्र

    “बिल्डर लॉबीचा बंदोबस्त करा; सामान्य नागरिकांना न्याय द्या” :मुख्यमंत्र्यांना नागरिकांचे खुले पत्र

    पुणे | राज्यातील वाढती बांधकामे, रिडेव्हलपमेंट प्रकल्प आणि बिल्डर लॉबीच्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त करत एक नागरिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून सध्याच्या शासन धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “बिल्डरऐवजी सामान्य लोकांवर भरोसा ठेवा,” अशी या पत्रातील भावनिक मागणी असून, त्यात पुण्यातील अनियंत्रित विकास, वाहतूक कोंडी, पाण्याचा तुटवडा आणि…

  • पालघरला पुन्हा कुपोषणाचा विळखा; सहा महिन्यांत १३८ बालमृत्यू, ८८५ बालके अजूनही कुपोषित

    पालघरला पुन्हा कुपोषणाचा विळखा; सहा महिन्यांत १३८ बालमृत्यू, ८८५ बालके अजूनही कुपोषित

    पालघर : जिल्हा स्थापन होऊन दशक उलटलं असतानाही कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यूच्या समस्या कायम असल्याचं वास्तव पुन्हा समोर आलं आहे. जिल्ह्यात केवळ गेल्या सहा महिन्यांत तब्बल १३८ बालकांचा मृत्यू झाला असून, सध्या ८८५ बालके कुपोषणाच्या विळख्यात असल्याची आरोग्य विभागाची आकडेवारी धक्कादायक आहे. या कुपोषित बालकांपैकी ६३ मध्यम कुपोषित तर २२…