Category: News and Updates
-

शेतकऱ्यांना दिलासा! मुख्यमंत्री फडणवीस यांची कर्जमाफीबाबत घोषणा
•
राज्यातील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी जाहीर केले की, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वी करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी प्रतिनिधी आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या…
-

बेरोजगारीचा आणि कामाचा ताण वाढला, २०२३ मध्ये दररोज सरासरी १३ जणांनी आयुष्य संपवले
•
बंगळुरू : देशात बेरोजगारी आणि कामाच्या ताणामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (NCRB) च्या अहवालातून समोर आले आहे. २०२३ मध्ये दररोज सरासरी १३ जणांनी आत्महत्या केली — आठ बेरोजगारीमुळे तर पाच कामाशी संबंधित कारणांमुळे. या दोन्ही कारणांमुळे वर्षभरात तब्बल ४,९९१ जणांनी आपला जीव गमावला. २०१९ ते २०२३ या…
-

पवित्र पोर्टलचा काटेकोर वापर करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
•
मुंबई : शिक्षक भरती प्रक्रियेत राज्य सरकारच्या ‘पवित्र पोर्टल’चा वापर काटेकोरपणे करण्यात यावा, असा स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच सर्व शाळा आणि महाविद्यालयांना या पोर्टलचा लाभ मिळण्यासाठी त्रुटीविरहित मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. सध्या अनेक शैक्षणिक संस्था पोर्टल कार्यरत नसल्याचे कारण…
-

महाराष्ट्र सीईटी सेलचा मोठा निर्णय : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून १५१ विद्यार्थी बाद
•
मुंबई : राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मोठा वळण आला असून १५१ विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. महाराष्ट्र सीईटी सेलने (Maha CET Cell) तिसऱ्या फेरीतील एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेदरम्यान बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून ही कारवाई केली आहे. पात्र उमेदवारांची नवीन यादी गुरुवारी जाहीर होणार आहे. ही कारवाई टाईम्स ऑफ…
-

मोबाईलवर कॉल येताच दिसणार कॉल करणाऱ्याचे नाव; टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
•
दूरसंचार विभागाकडून देशातील मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लवकरच मोबाईलवर कॉल आल्यावर नंबरसोबत कॉल करणाऱ्याचे नावही दिसणार आहे. यासाठी टेलिकॉम कंपन्यांना एका आठवड्यात एका सर्कलमध्ये ही सेवा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सुविधेची 60 दिवस चाचणी घेतल्यानंतर ती देशभर लागू केली जाईल. कंपन्यांना दर…
-

प्राध्यापक भरतीला विलंब झाल्यास विद्यापीठांचे मानांकन घसरणार : मंत्री चंद्रकांत पाटील
•
मुंबई : राज्यातील विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे विद्यापीठांचे राष्ट्रीय मानांकन (रँकिंग) nacc आणखी खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरली नाहीत, तर शिक्षणाच्या गुणवत्तेवर तसेच संशोधनाच्या दर्जावर परिणाम होऊ शकतो. राज्यातील…
-

आता ब्लू इकॉनॉमीकडे भारताची झेप; १२ लाख कोटींच्या करारांवर शिक्कामोर्तब
•
मुंबई : भारताच्या सागरी विकासाला वेग देण्यासाठी आणि ‘ब्लू इकॉनॉमी’ला चालना देण्यासाठी तब्बल १२ लाख कोटी रुपयांचे करार मुंबईत झालेल्या इंडिया मेरिटाइम लीडर्स परिषद २०२५ मध्ये झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी ‘ब्लू इकॉनॉमी’ म्हणजेच सागरी अर्थव्यवस्थेचा…
-

नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन; सरकारसोबत आज निर्णायक चर्चा
•
नागपूरमध्ये माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ‘मुंबईला न जाता नागपूरमध्येच चर्चा व्हावी,’ असा ठाम पवित्रा प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी घेतला आहे. सरकारने चर्चेसाठी मुंबईत बोलावलं असलं तरी कडूंनी ते आवाहन फेटाळून लावत आंदोलन स्थळीच…
-

दिवाळीत लालपरीला लाभला सुवर्णकाळ; पुणे विभाग अव्वल, 301 कोटींचे विक्रमी उत्पन्न
•
दिवाळीच्या सुट्यांमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) यंदा तब्बल 301 कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले असून, या कामगिरीत पुणे विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली असून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. 18 ते 27 ऑक्टोबर या दिवाळी…
-

पुण्यात एटीएसची कारवाई: उच्चशिक्षित IT इंजिनिअरला अटक, अल-कायदाशी संबंधांचा तपास
•
पुण्यात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत अल-कायदा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक केली आहे. जुबेर हंगरगेकर (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो कोंढवा परिसरात राहत होता. हंगरगेकरकडे लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर, तसेच अल-कायदा ‘इन्स्पायर’ मासिकातील बॉम्ब तयार करण्याची आणि एके-४७ रायफल…
