Category: News and Updates
-

नितेश राणेंच्या त्या विधानावरुन अजित पवारांनी चांगलच सुनावलं म्हणाले;‘‘या देशातला मुस्लिम…
•
भाजप नेते आणि राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
-

नकली चीज आणि पनीर विक्रीवर सरकारची करडी नजर – कठोर कारवाईची तयारी!
•
राज्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत असलेल्या बनावट “अॅनालॉग चीज” आणि “अॅनालॉग पनीर” यावर बंदी घालावी, अशी मागणी भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी बुधवारी विधानसभेत केली.
-

पत्रकार तुषार खरात यांना अट्रोसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यात कोठडी; अन्नत्याग केल्याने सलाईनवर
•
आज (गुरुवारी) कोठडीची मुदत संपणार असून त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
-

उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली तापमान ४० अंशांवर
•
मुंबईत यंदाच्या वर्षात प्रथमच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. मंगळवारी तापमान वाढल्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) शहर आणि आसपासच्या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
-

पर्यावरणासाठी घातक पीओपी मूर्तींवरील बंदीविरोधात सरकारचा लढा – न्यायालयीन संघर्षाची तयारी!
•
मुंबई उच्च न्यायालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) जलप्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याचे कारण देत पीओपी मूर्तींवर बंदी घातली आहे.
-

जिओच्या ग्राहकांचे इंटरनेट स्पीड वाढणार, मुकेश अंबानींनी एलोन मस्कसोबत केला मोठा करार
•
Airtel नंतर स्टारलिंकचं जिओशी करार
-

उन्हाळ्यात डोळ्यांची अशी घ्या काळजी! नेत्रतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
•
सध्या वाढत्या उष्णतेमुळे डोळ्यांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे योग्य काळजी घेतल्यास डोळ्यांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम टाळता येईल.
-

होळी-धूलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज,गैरप्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त
•
रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांसाठी काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. सणाच्या काळात कोणत्याही गैरप्रकारांना आळा बसावा आणि होळी-धूलिवंदनाचा आनंद सुरळीतपणे साजरा व्हावा, यासाठी विशेष आवाहन करण्यात आले आहे.
-

होळीनिमित्त वणी येथे’ महामुर्ख’ संमेलन तर ‘दीडशहाणे’ समितीच्यावतीनेही कार्यक्रमाचे आयोजन
•
होळी आणि रंगपंचमीनिमित्त १४ मार्च रोजी ‘महामुर्ख’ नावाचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे
-

मराठा आरक्षणाच्या निर्णायक लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक! मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
•
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईकडे कूच करण्याचा इशारा देत ठाम भूमिका मांडली आहे. “ही शेवटची लढाई असेल. आता आम्ही मुंबई गाठणार आणि आमची ताकद दाखवणार,” असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “सध्या तीव्र…
