Category: News and Updates

  • ‘हिंडेनबर्ग’ने भारतीय उद्योगांच्या स्वप्नांवरच घातला घाला – गौतम अदानी

    ‘हिंडेनबर्ग’ने भारतीय उद्योगांच्या स्वप्नांवरच घातला घाला – गौतम अदानी

    मुंबई : अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्राद्वारे हिंडेनबर्ग रिसर्चवर गंभीर आरोप केले आहेत. केवळ अदानी समूहच नव्हे तर संपूर्ण भारतीय उद्योगक्षेत्राचे जागतिक स्वप्न उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हिंडेनबर्गने केला, असे ते म्हणाले. अदानी यांनी आपल्या पत्रात २४ जानेवारी २०२३ या तारखेचा विशेष उल्लेख केला. या…

  • राज ठाकरेंची मागणी : शेतकऱ्यांना एकरी ३० हजार नुकसानभरपाई द्या

    राज ठाकरेंची मागणी : शेतकऱ्यांना एकरी ३० हजार नुकसानभरपाई द्या

    मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. मे महिन्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने ग्रामीण महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी जमीन व पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना निष्पक्ष पंचनाम्यांशिवाय थेट…

  • मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार

    मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार

    मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मंजुरी देताना होणारा कालापव्यय टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा उपसमितीने घेतलेले निर्णय आता थेट अंतिम मानले जाणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पांबाबत वारंवार होणारी पुनरावृत्ती थांबून निर्णय प्रक्रियेला गती मिळणार आहे. यापूर्वी उपसमितीतून मंजूर झालेले प्रस्ताव अंतिम…

  • ”सगळ्याचा सोंग करता येतो पण पैशांचा नाही”, कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार संतापले

    ”सगळ्याचा सोंग करता येतो पण पैशांचा नाही”, कर्जमाफीच्या प्रश्नावर अजित पवार संतापले

    धाराशिव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूरग्रस्तांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. परंडा तालुक्यातील देवगाव येथे रात्री उशिरा पाहणी करण्यासाठी ते पोहोचले होते. तेथे ग्रामस्थांशी संवाद साधताना एका तरुणाने कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. यावर अजित पवार संतापले आणि त्यांनी दिलेलं उत्तर आता चर्चेचा विषय ठरत आहे. तरुणाने…

  • विद्यार्थ्यांसाठी ऑक्सफर्ड बिग रीड स्पर्धा; नोंदीसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत

    विद्यार्थ्यांसाठी ऑक्सफर्ड बिग रीड स्पर्धा; नोंदीसाठी 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत

    चेन्नई : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ऑक्सफर्ड बिग रीड या आंतरराष्ट्रीय वाचन स्पर्धेसाठी भारतासह विविध देशांतील शाळांकडून नोंदी मागविण्यात आल्या आहेत. इयत्ता 1 वी ते 9 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होता येणार असून नोंदी सादर करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2025 आहे. ही स्पर्धा तीन गटांमध्ये विभागली…

  • पंतप्रधान मोदी शुक्रवारी महिलांच्या खात्यात जमा करणार ७,५०० कोटी

    पंतप्रधान मोदी शुक्रवारी महिलांच्या खात्यात जमा करणार ७,५०० कोटी

    पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी बिहारमधील ७५ लाख महिलांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण योजनेतून प्रत्येकी १० हजार रुपये जमा करणार आहेत. या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणार असून महिलांच्या आर्थिक सबलीकरणाचा मार्ग खुला होणार आहे. ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ अंतर्गत या मदतीचा पहिला टप्पा…

  • असमचे लोकप्रिय गायक जुबीन गर्ग यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    असमचे लोकप्रिय गायक जुबीन गर्ग यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    गुवाहाटी : असमचे प्रख्यात गायक व संगीतकार जुबीन गर्ग यांचा शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार मंगळवारी सोनापूरजवळील कामरकुची गावात करण्यात आला. गुवाहाटीपासून सुमारे 30 किमी अंतरावर झालेल्या या अंत्ययात्रेला लाखो चाहत्यांनी हजेरी लावली. गर्ग यांच्या मृतदेहाला रविवारी सिंगापूरहून नवी दिल्लीमार्गे गुवाहाटीत आणण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 48 तासांहून अधिक काळ त्यांचे पार्थिव…

  • सरकारला अल्टीमेटम : पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांचे रणशिंग

    सरकारला अल्टीमेटम : पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पत्रकारांचे रणशिंग

    मुंबई : राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध पत्रकार संघटनांनी पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारला जाग आणण्याचा निर्धार केला आहे. यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. नुकत्याच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील हल्ल्यांचा या बैठकीत तीव्र शब्दात…

  • राज्यात नवे 20 जिल्हे व 81 तालुके प्रस्तावित; जनगणनेनंतर होणार निर्णय

    राज्यात नवे 20 जिल्हे व 81 तालुके प्रस्तावित; जनगणनेनंतर होणार निर्णय

    चंद्रपूर : महाराष्ट्रात 20 नवे जिल्हे आणि 81 नवे तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यावर निर्णय घेण्यासाठी नव्या जनगणनेची आकडेवारी येणे आवश्यक असल्याचे राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. चंद्रपुरात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, “राज्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नवीन जिल्हे व तालुके…

  • महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी 2100 कोटींच्या मदतीची घोषणा

    महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी 2100 कोटींच्या मदतीची घोषणा

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (23 सप्टेंबर) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यभरातील 70 लाख एकरांपेक्षा जास्त क्षेत्र पावसामुळे बाधित झाले असून, यासाठी सरकारने 2100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना…