Category: News and Updates
-

राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची स्थिती स्पष्ट
•
राज्यात नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुका पार पडल्यावर आता महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुका “मिनी विधानसभा” ठरणार असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यातील २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या असून, उर्वरित जिल्हा परिषदांच्या…
-

लातूर–मुंबई प्रवासात क्रांती! फडणवीसांची मोठी घोषणा : प्रवास वेळ थेट ११ तासांवरून ५ तासांवर
•
मराठवाड्याच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. लातूरहून मुंबईला रस्तेमार्गे जाण्यासाठी लागणारा तब्बल ११ तासांचा प्रवास आता फक्त ४.५ ते ५ तासांत होणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘NDTV मराठी’च्या अनस्टॉपेबल महाराष्ट्र कार्यक्रमात त्यांनी शक्तिपीठ महामार्ग आणि राज्यातील सुरू असलेल्या इतर महत्वाच्या रस्ते प्रकल्पांमुळे हा बदल…
-

गोवा नाईटक्लब दुर्घटनेला मोठे वळण: पळून गेलेले लुथरा बंधू थायलंडमध्ये पकडले
•
गोव्यातील बर्च नाईटक्लबला ६ डिसेंबर रोजी लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सुरू असलेल्या तपासाला मोठे वळण मिळाले आहे. आगीच्या पाचव्या दिवशी क्लबचे सहमालक सौरभ आणि गौरव लुथरा यांना थायलंडमध्ये ताब्यात घेण्यात आले आहे. थायलंड पोलिसांनी हातकड्यांसह आणि त्यांच्या पासपोर्टसह दोघांचे फोटो जाहीर केले आहेत. आगीची घटना घडत असताना…
-

राज्यात थंडीची लाट तीव्र; अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात घसरला
•
राज्यातील मोठ्या भागात पारा झपाट्याने घसरत असून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र याठिकाणी थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा जोर कायम राहणार असून किमान तापमान आणखी २ ते ३ अंशांनी घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानंतर तापमानात पुन्हा २ ते…
-

२०२६ साठी राज्यातील २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर; भाऊबीजला अतिरिक्त सुट्टी
•
महाराष्ट्र शासनाने २०२६ वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी एकूण २४ सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे ११ नोव्हेंबर २०२६ (बुधवार) रोजी येणाऱ्या भाऊबीजेसाठी अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला असून, सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या सुट्ट्यांमध्ये प्रामुख्याने प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी…
-

शिंदेंसेनेचे आमदार बिबट्याच्या वेषात विधानभवनात; ही केली मागणी
•
जुन्नर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत तब्बल ५५ नागरिकांचे मृत्यू बिबट्यांच्या हल्ल्यांत झाल्याचे गंभीर चित्र समोर येत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर तातडीने ठोस उपाययोजना करण्याचा दबाव वाढत आहे. याच संदर्भात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शिवसेना (शिंदे गट) चे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्याचा वेष परिधान करून या संकटाकडे सरकारचे लक्ष…
-

अमेरिका भारतीय तांदळावर शुल्क लावण्याची शक्यता; निर्णयाचा फटका स्वतः U.S.लाच बसणार
•
नवी दिल्ली — भारत आणि अमेरिकेमधील व्यापार तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय तांदळावर अतिरिक्त शुल्क लावण्याचा इशारा दिला असून, भारत “डंपिंग” करून तांदूळ अमेरिकन बाजारात स्वस्तात विकत असल्याचा त्यांचा आरोप आहे. येत्या १० ते १२ डिसेंबरदरम्यान अमेरिकन प्रतिनिधींचा एक पथक या विषयावर चर्चा…
-

‘सॉव्हरिन एआय’ उभारण्यात भारत सक्षम : एएमडीचे थॉमस झाचेरीया
•
भारत स्वतःची ‘सॉव्हरिन एआय’ प्रणाली विकसित करण्यासाठी अत्यंत सक्षम असल्याचे मत एएमडी (Advanced Micro Devices) चे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस झाचेरीया यांनी व्यक्त केले. सुपरकंप्युटिंग इंडिया 2025 या परिषदेदरम्यान ते बोलत होते. झाचेरीया म्हणाले की, “भारताकडे प्रचंड प्रमाणात डेटा हा महत्त्वाचा संसाधन म्हणून उपलब्ध आहे. तसेच देशात संगणन क्षेत्रातील मजबूत पायाभूत…
-

सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश : हरवलेल्या मुलांवरील देशव्यापी सहा वर्षांची आकडेवारी सादर करा
•
सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला देशातील हरवलेल्या मुलांबाबत मागील सहा वर्षांची संपूर्ण आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले असून, यासाठी प्रभावी समन्वय घडवण्यासाठी गृह खात्यात एक समर्पित अधिकारी नियुक्त करण्याचेही आदेश दिले आहेत. गुरिया स्वयंसेवी संस्थेच्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती बी. व्ही. नगरत्ना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठाने ही सूचना केली.…
-

२०२५ मध्ये २,१६७ माओवादी आत्मसमर्पित; नक्षलवादाची ताकद क्षीण
•
नवी दिल्ली – देशातील डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाचा प्रभाव सातत्याने कमी होत असल्याचे संकेत देणारी महत्त्वपूर्ण माहिती केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी मांडली. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, सुरक्षा दलांच्या प्रभावी कारवायांमुळे आणि पुनर्वसन उपक्रमांमुळे २०२५ या वर्षात एकूण २,१६७ माओवादी कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले. २०१९ पासून आजपर्यंत ५,५७१ उग्रवाद्यांनी शस्त्रास्त्रे…
