Category: News and Updates

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन: भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल विमानतळ

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भव्य उद्घाटन: भारताचा पहिला पूर्णपणे डिजिटल विमानतळ

    नवी मुंबई : भारताच्या पायाभूत विकास क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आला. अंदाजे ₹19,650 कोटी खर्चून उभारण्यात आलेले हे विमानतळ आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक रचना आणि अत्याधुनिक सुविधा यासाठी विशेष ठरणार आहे. भारताचा पहिला ‘पूर्णपणे डिजिटल’…

  • बनावट सुसाईड नोटांचा भंडाफोड; पाच जणांवर गुन्हा दाखल

    बनावट सुसाईड नोटांचा भंडाफोड; पाच जणांवर गुन्हा दाखल

    लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, चाकूर आणि निलंगा तालुक्यांमधील तीन आत्महत्याग्रस्त प्रकरणांमध्ये बनावट सुसाईड नोट तयार करून पोलिसांना फसविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य शासकीय दस्तऐवज परिक्षक गुन्हे परिक्षण विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या अहवालानंतर या चिठ्ठ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदपूर तालुक्यातील…

  • धनुष्य-बाणावरून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी; नेमकं काय घडलं?

    धनुष्य-बाणावरून सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी; नेमकं काय घडलं?

    महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक ठरणाऱ्या शिवसेनेच्या धनुष्य-बाण चिन्हाच्या वादावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडली. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज जवळपास दोन महिन्यांनी सुनावणी झाली. या प्रकरणात पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने धनुष्य-बाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले…

  • फक्त 56 मिनिटांत आरे ते कफ परेड प्रवास — मेट्रो 3 चा तिसरा टप्पा सुरू

    फक्त 56 मिनिटांत आरे ते कफ परेड प्रवास — मेट्रो 3 चा तिसरा टप्पा सुरू

    मुंबई : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या मेट्रो 3 च्या तिसऱ्या टप्प्याचे आज (8 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या 9.77 किलोमीटरच्या भुयारी मार्गामुळे आता आरे ते कफ परेड हा 33.9 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 56 मिनिटांत म्हणजेच 3,360 सेकंदांत पूर्ण…

  • पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ११ ऑक्टोबरला ‘एसएमएस पाठवा आंदोलन’

    पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ११ ऑक्टोबरला ‘एसएमएस पाठवा आंदोलन’

    मुंबई : महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी राज्यातील पत्रकार आता आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहेत. पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचाच्या वतीने ११ ऑक्टोबर रोजी ‘एसएमएस पाठवा आंदोलन’ करण्यात येणार असून या आंदोलनाद्वारे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो संदेश पाठवून पत्रकार आपला रोष व्यक्त करणार आहेत. या आंदोलनानंतर २५…

  • बदलापूर लैंगिक अत्याचार आरोपीच्या ‘एन्काऊंटर’ प्रकरणात पोलिसांची निर्दोष सुटका

    बदलापूर लैंगिक अत्याचार आरोपीच्या ‘एन्काऊंटर’ प्रकरणात पोलिसांची निर्दोष सुटका

    मुंबई – बदलापूर येथे लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखालील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिस चकमकीत झालेल्या मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशी समितीने पोलिसांना निर्दोष ठरवले आहे. माजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने सादर केलेला अहवाल राज्य सरकारने स्वीकारला आहे. आयोगाच्या निष्कर्षानुसार, पोलिसांनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा मान्य करण्यात आला आहे.…

  • कर्जमाफीपेक्षा थेट मदत अधिक महत्त्वाची – फडणवीसांची भूमिका, राज्य सरकारकडून 31,628 कोटींचे मदत पॅकेज जाहीर”

    कर्जमाफीपेक्षा थेट मदत अधिक महत्त्वाची – फडणवीसांची भूमिका, राज्य सरकारकडून 31,628 कोटींचे मदत पॅकेज जाहीर”

    मुंबई – राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा देत तब्बल 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही मोठं विधान केलं. “आज कर्जमाफी करण्यापेक्षा थेट मदत करणं जास्त महत्त्वाचं आहे,” असं फडणवीस म्हणाले. फडणवीस म्हणाले, “आम्ही कर्जमाफीच्या आश्वासनापासून मागे गेलेलो…

  • शहांच्या दौऱ्याने सहकार ‘उजव्या’ दिशेला, नगरमध्ये भाजपकडून सहकाराचा प्रभावी वापर

    शहांच्या दौऱ्याने सहकार ‘उजव्या’ दिशेला, नगरमध्ये भाजपकडून सहकाराचा प्रभावी वापर

    शहांच्या दौऱ्याने सहकार ‘उजव्या’ दिशेला, नगरमध्ये भाजपकडून सहकाराचा प्रभावी वापर   अहिल्यनगर – स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगर जिल्ह्याचा झुकाव डाव्या विचारसरणीकडे राहिला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून सहकारी चळवळीच्या माध्यमातून या जिल्ह्याचे राजकारण हळूहळू उजव्या विचारांकडे वळत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांच्या नुकत्याच झालेल्या नगर दौऱ्याने या बदलाला…

  • टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस

    टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस

    टाटा-स्वामिनाथन करारातून ग्रामीण विकासाला नवी गती : मुख्यमंत्री फडणवीस   राज्यात विकासाचे नवे पर्व : मुख्यमंत्री फडणवीस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन आणि टाटा मोटर्स फाउंडेशनमध्ये करार   मुंबई – राज्यात ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि पोषण सुरक्षेला नवे बळ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी विभाग, ग्रामीण विकास विभाग, एम.एस.…

  • अॅप आधारित टॅक्सी सेवा गुरुवारी बंद राहणार

    अॅप आधारित टॅक्सी सेवा गुरुवारी बंद राहणार

    मुंबई : अॅप आधारित कॅब, टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवार, ९ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यभर एकदिवसीय बंदची हाक दिली आहे. या बंदचे आवाहन भारतीय गिग कामगार मंचाने केले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चालकांचे…