Category: Uncategorized
-

इयत्ता १ ली ते ५ वीतील विद्यार्थ्यांसाठी हिंदी आता तिसरी अनिवार्य भाषा
•
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार त्रिभाषिक सूत्राची अंमलबजावणी; २०२५-२६ पासून नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी; बालभारतीकडून नवीन पाठ्यपुस्तकांची तयारी सुरू. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) अंतर्गत महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांमध्ये नवीन शैक्षणिक बदल राबवले जाणार असून, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषा शिकवल्या…
-

भारतीय विद्यार्थ्याच्या न्यायालयीन विजयामुळे अमेरिकेच्या व्हिसा प्रक्रियेला जबर धक्का
•
विद्यार्थी आणि देवाणघेवाण अभ्यागत माहिती प्रणाली प्रणालीतील नोंद रद्द करण्याविरोधात फेडरल न्यायालयाकडून तात्पुरता स्थगिती आदेश अमेरिकेतील विदेशी विद्यार्थ्यांच्या व्हिसा रद्दीकरणाच्या कारवाईस एका भारतीय विद्यार्थ्याने मिळवलेल्या न्यायालयीन यशामुळे मोठा फटका बसला आहे. विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या कृष लाल इस्सेरदासानी या २१ वर्षीय विद्यार्थ्याचा एफ-१ व्हिसा रद्द करण्याच्या गृह सुरक्षा…
-

भोंगळ व्यवस्थेचा बळी? किरकोळ कंत्राटदाराच्या खात्यात कोट्यवधींचा प्रवाह,३१४ कोटींच्या करनोटिशीने खळबळ
•
चंद्रशेखर कोहाड – एक किरकोळ कंत्राटदार. पण सध्या त्याचं नाव ३१४ कोटींच्या आयकर नोटिशीमुळे चर्चेत आहे. एकेकाळी छोट्या कामांसाठी ओळखला जाणारा हा व्यक्ती, आता आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासणीच्या भोवऱ्यात सापडला आहे.कोहाडला यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून समन्सही पाठवण्यात आले होते. मात्र, तो या समन्सला प्रतिसाद देऊ शकला नाही.त्यानुसार २०११-१२ ते २०१५-१६…
-

तेलंगणाचा ऐतिहासिक निर्णय: अनुसूचित जातींसाठी आरक्षणातील ‘उपवर्गीकरण’; कायद्याची अंमलबजावणीला प्रारंभ
•
तेलंगणा राज्याने अनुसूचित जातींसाठी आरक्षणात उपवर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य होण्याचा मान मिळवला आहे.
-

‘लोकलेखा’वरून राष्ट्रवादी अस्वस्थ; महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा समोर
•
राज्यातील लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसकडे हे पद गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नाराज झाली असून, पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
-

मुंबईत दररोज ९,८०० टनांहून अधिक कचरा निर्मिती; बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीत मोठी तफावत
•
बृहन्मुंबई महानगरपालिकाच्या अहवालानुसार – • ६,५१४ टन कचरा दररोज निर्माण होतो. • त्यापैकी ६,२२८ टन कचरा गोळा केला जातो. • ५,८२९ टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते.
-

उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली तापमान ४० अंशांवर
•
मुंबईत यंदाच्या वर्षात प्रथमच तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचले आहे. मंगळवारी तापमान वाढल्यामुळे भारतीय हवामान विभागाने (IMD) शहर आणि आसपासच्या भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
-

विदर्भातील पाचखेड – उत्तर-दक्षिण लोहयुग कॉरिडॉरचे केंद्रबिंदू होण्याची शक्यता
•
उत्तर-दक्षिण लोहयुग कॉरिडॉरचे केंद्रबिंदू होण्याची शक्यता

