-

एमएसआरडीसी वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय
•
वाढवण-इतगपुरी प्रवास केवळ एका तासात करता येणार आहे. त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने वाढवण बंदर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी वाढवण-इगतपुरी दरम्यान ११८ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाअंतर्गत ८५.३८ किमी लांबीचा चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी एमएसआरडीसीने सोविल कन्स्लटन्सी…
-

केरळमध्ये व्यावसायिक आणि पत्नीची घरात हत्या, मुलाच्या मृत्यूची सीबीआय चौकशी आदेशानंतर घटना
•
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील तिरुवाथुक्कल येथील एका व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीची घरात हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, या घटनेनंतर केवळ दोन महिन्यांत, त्यांच्या मुलाच्या गौतम कृष्णकुमारच्या अनैसर्गिक मृत्यूची सीबीआय चौकशी सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मंगळवारी सकाळी ८.४५ वाजता, विजयकुमार आणि…
-

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोकण किनारपट्टीवर अलर्ट; देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली
•
जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागात पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. किनारपट्टी भागात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांनी किनारपट्टीवर अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारले आहेत. तसेच संशयित हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे…
-

पत्नी व मुलांची हत्या, मुलीवर अत्याचार; फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली
•
आपल्या पत्नी आणि चार निष्पाप मुलांची निर्घृण हत्या करून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या फाशीच्या शिक्षेचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेत केले आहे. या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेतील सजगतेसोबतच दया दाखवण्याच्या अधिकाराचाही उपयोग कसा केला जातो, यावर चर्चेची नवी दालने खुली झाली आहेत. या प्रकरणात आरोपीने अत्यंत अमानुष कृत्य केले असून,…
-

”पहलगाम हल्ल्यालाही नेहरूजी जबाबदार आहेत का?” प्रसिद्ध गायिकेची नरेंद्र मोदींवर टीका
•
काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा भारतासह जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. कलाक्षेत्रातूनही या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशातच लोक गायिका नेहा सिंह राठोडने या घटनेवरुन मोदी…
-

पाक लष्करप्रमुखांच्या त्या विधानांमुळे काश्मीरमधील रक्तपाताला खतपाणी?
•
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या भडकाऊ वक्तव्यांचा परिणाम असू शकतो, असा संशय भारतीय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केला आहे. मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानची मुख्य रक्तवाहिनी” (lifeline) म्हणत हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवणारे विधान केले होते. या विधानामुळे ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या लष्कर-ए-तोयबाच्या प्रॉक्सी संघटनेला हल्ला…
-

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावर चंद्रकांत पाटलांचा डोळा? व्यक्त केली खंत
•
राज्याचे उच्च व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्यावर डोळा आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आणि कारण स्वतः चंद्रकांत पाटील यांनी गृहखाते न मिळाल्याने खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘राज्यात सध्या सर्वात ज्येष्ठ मंत्री मी आहे. महत्त्वाच्या सर्व खात्यांचे मंत्रीपद मी…
-

झोपडपट्टी पुनर्विकास योजना : वाढीव चटईक्षेत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय
•
झोपडपट्टी पुनर्विकासासंदर्भात महत्वाचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजनच्या माध्यमातून अधिकाधिक सदनिका निर्माण करण्यासाठी विकासकांना आता प्रोत्साहनात्मक वाढीव चटईक्षेत्र देण्याचा महत्वपूर्ण निर्णय त्याबरोबरच दोन योजनांच्या एकत्रीकरणासही राज्य सरकारकडून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार झोपु योजनेच्या विकासकास सार्वजनिक…
-

बेकायदेशीर लाऊडस्पीकर प्रकरणात न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी अपुरी; राज्य सरकारची कबुली
•
राज्यातील ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी अपुरी असल्याची कबुली अखेर राज्य सरकारने दिली आहे. नऊ वर्षांनंतरही योग्य ती कार्यवाही न झाल्यामुळे न्यायालयाने यावर तीव्र भूमिका घेत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर लाऊडस्पीकर वापराबाबत २०१६ मध्ये दिलेल्या न्यायालयीन निर्देशांचे पालन न झाल्याचा आरोप…
-

“पराभवांमुळे मानसिक समतोल ढासळल्याचे दिसते”; देवेंद्र फडणवीस यांची राहुल गांधींवर जोरदार टीका
•
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, ब्राऊन विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युवकांनी…
