-

स्थानिक निवडणुकांपूर्वी काँग्रेसची रणनीती ठरवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक
•
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची राजकीय व्यवहार समितीची महत्त्वपूर्ण बैठक आज दुपारी 3 वाजता दादर येथील तिळक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असून, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. राज्यातील सर्व प्रमुख काँग्रेस नेते, माजी मंत्री…
-

गाझा युद्ध संपले: इस्रायल-हमास तह, ट्रम्प म्हणाले “शांततेचा काळ सुरू”
•
इस्रायल आणि हमास यांच्यातील दोन वर्षे चाललेले गाझा युद्ध अखेर संपुष्टात आले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या ऐतिहासिक तहानंतर दोन्ही बाजूंमध्ये आज कैद्यांची देवाणघेवाण सुरू झाली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या तहाचे स्वागत करत “गाझा युद्ध संपले आहे, आता सर्वजण शांततेसाठी एकत्र आले आहेत,” असे जाहीर केले. ट्रम्प म्हणाले,…
-

मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता; दुबईत मृत झालेल्या तरुणाचे पार्थिव मायदेशी आणण्यासाठी पुढाकार
•
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ येथील शेतमजूर दांपत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, जेव्हा दुबईत काम करणाऱ्या त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना तीन दिवसांनी समजली. श्याम अंगरवार (वय 27) हा आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दुबईतील इमाद कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान,…
-

“मुंबई-ठाणे-पुणे जाम करू”, ओबीसींचं आरक्षण बचावासाठी नागपूरमध्ये हजारोंचा एल्गार
•
नागपूर: राज्य सरकारच्या २ सप्टेंबरच्या निर्णयामुळे ओबीसींचे आरक्षण धोक्यात आले असल्याचा आरोप करत नागपुरात आज सकल ओबीसी समाजाने ऐतिहासिक महामोर्चा काढला. उपराजधानी ठप्प झाली असून, हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रस्त्यावर उतरून “आरक्षण बचाव”, “मुंबई-ठाणे-पुणे जाम करू” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या महामोर्चात राज्यभरातील विविध ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.…
-

”निवडणुकीत २० हजार मतदार बाहेरून आणले” :आमदार विलास भुमरे, राजकीय वर्तुळात खळबळ
•
छत्रपती संभाजीनगर | पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल २० हजार मतदार बाहेरून आणल्याची कबुली दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कबुली त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गटप्रमुख व बूथप्रमुखांच्या बैठकीत दिली. शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रंगमंदिरात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री संजय…
-

मंत्र्यांना फर्मान : दिलेली आश्वासने ९० दिवसांत पूर्ण करा!
•
मुंबई : विविध बैठकींमध्ये मंत्री मंडळाने व शासनातील अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने आता फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. प्रत्येक विभागात सचिवांच्या अध्यक्षतेखाली “आढावा समिती” स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या समित्या प्रत्येक पंधरवड्याला आश्वासनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणार आहेत. मंत्र्यांकडून विधानसभेत व परिषदेत वारंवार…
-

“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय” सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्याने वाद
•
“लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय,” असे विधान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केल्याने राजकीय वर्तुळात आणि शेतकरी संघटनांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे खासगी बँकेच्या कार्यक्रमात बोलताना मंत्री पाटील म्हणाले, “लोकांना वाटते की कर्जमाफी मिळेल, त्यामुळे अनेक जण घेतलेले कर्ज फेडत नाहीत. हा नाद लागला आहे.”…
-

शाळांमध्ये मराठीसह राज्यगीत गायन अनिवार्य करण्याचे शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
•
मुंबई – राज्यातील सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्ययन आणि अध्यापन अनिवार्य असतानाच, आता राज्यगीत गायनही अनिवार्य करण्यात यावे, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. मंत्रालयात झालेल्या राज्यातील विविध शिक्षण मंडळांच्या समन्वयक, प्राचार्य आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहविचार बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस शालेय…
-

नोबेल पुरस्कारावरून खळबळ! नेतान्याहू यांनी शेअर केला डोनाल्ड ट्रम्पचा एआय जनरेटेड फोटो
•
इस्त्रायल–हमास युद्धातील युद्धबंदी करारानंतर अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी उघड मागणी केली असून, त्यासोबतच त्यांनी सोशल मीडियावर एक एआय जनरेटेड फोटो शेअर केला आहे. या फोटोत ट्रम्प यांनी गळ्यात नोबेल शांती पुरस्काराचे पदक…
-

देवेंद्र भुजबळ यांना ‘माध्यमभूषण’ पुरस्कार जाहीर
•
पनवेल – कोकणातील दि. म्हसळा टाइम्स या वृत्तपत्राच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि न्यूज स्टोरी टुडे पोर्टलचे संपादक श्री. देवेंद्र भुजबळ यांना यावर्षीचा “गौरव महाराष्ट्राचा: राज्यस्तरीय माध्यमभूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा पुरस्कार समारंभ रुक्मिणी पांडुरंग पोटले चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई आणि आदर्श शैक्षणिक समूह संचलित डी.…
