Tag: Farmer
-
पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
राज्यातील शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे फडणवीस यांनी अधोरेखित केले. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
-
नांदेडमध्ये बोगस पीक विमा घोटाळा: ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा दाखल
•
नांदेड, ४ जुलै २०२५: बीड जिल्ह्यातील बोगस पीक विमा घोटाळ्याच्या धर्तीवर आता नांदेड जिल्ह्यातही असाच एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. २०२४ पासून, तब्बल ४ हजार ४५३ शेतकऱ्यांच्या नावावर ४० सामान्य सुविधा केंद्र (CSC) चालकांनी बनावट पीक विमा भरल्याप्रकरणी नांदेड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ४० केंद्र चालकांपैकी…
-
जून निम्मा सरला तरी महाराष्ट्रात फक्त ८% पेरण्या; पुणे विभागात सर्वाधिक वेग
•
पुणे : जून महिना निम्मा सरला तरी महाराष्ट्रात खरीप पेरण्यांनी अजून म्हणावा तसा वेग पकडलेला नाही. आतापर्यंत राज्यातील सरासरी पेरणी फक्त ८% झाली आहे, असे ‘लोकमत’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. पुणे विभागात सर्वाधिक पेरण्या झाल्या असल्या तरी, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.…
-
दारू महागली; महाराष्ट्र सरकारने उत्पादन शुल्क वाढवले
•
राज्यातील ७० दारू उत्पादक कंपन्यांपैकी ३८ बंद आहेत. एमएमएलमुळे या कंपन्या पुन्हा काम सुरू करू शकतात. यामुळे स्थानिक उद्योगालाही चालना मिळेल. दारू उद्योगाशी संबंधित तज्ज्ञांनी या निर्णयावर टीका केली आहे.
-
रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकऱ्याचा उद्धार; न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाकडून 1 कोटींचा हप्ता भरावा लागला
•
यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या नशिबाने अक्षरशः कात टाकली. पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे पंजाब केशव शिंदे यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका झाडामुळे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे.
-
सिंधुदुर्गमधील मोरले गावात हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; हत्तीला जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी, वन विभागाविरोधात तीव्र रोष
•
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ओमकार’ नावाचा हा किशोरवयीन नरहत्ती असून, त्याने प्रथम गवस यांना उचलून हवेत फेकले आणि त्यानंतर त्यांना पायदळी तुडवत ठार केले
-
डॉक्टर पंजाबराव देशमुख. शेतकऱ्याचा आणि शिक्षणाचा कैवारी
•
आज अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा व्याप संपूर्ण विदर्भात पसरलेला आहे. आज या संस्थेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय महाविद्यालये शाळा व इतर शाखांचा विस्तार झालेला आहे.
-
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं
•
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
-
यावर्षी काय पुढच्या वर्षी पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही; आहे त्या कर्जाचे पैसे भरा,अजित पवार स्पष्टचं बोलले
•
अजित पवार यांनी सांगितले की, सात लाख वीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास 65 हजार कोटी रुपये वीज माफी देण्यात आली आहे.
-
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध – किमान आधारभूत किंमत(MSP) पेक्षा कमी दरात खरेदीला मज्जाव
•
शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही कृषी उत्पादन किमान आधारभूत किमतीपेक्षा (MSP) कमी दरात खरेदी होऊ नये, यासाठी राज्य सरकारांनी दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.