Tag: Maharashtra Research Center
-
जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?
•
प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ हा विरोधी विचारांच्या दमनासाठी नसून राष्ट्रविरोधी शक्तींवर कारवाईसाठीच आहे, अशी सरकारची भूमिका असली तरीही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी होण्याची शक्यता आहे, अशी सार्वत्रिक भावना झाली आहे. खास करून “कामरा प्रकरणा”ने लोकांच्या मनातील भीती वाढवली आहे. प्रहसन, व्यंग कविता आणि विनोदाच्या माध्यमातून प्रचलित…
-
प्रा. तेलतुंबडे यांच्या परदेश प्रवासास ‘एनआयए’चा आक्षेप
•
शहरी नक्षलवाद प्रकरणात जामिनावर असलेले ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल व मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय व्याख्यानांसाठी परदेश प्रवासाची परवानगी मागितली आहे.
-
विहिरीतील घाण साफ करायला उतरले, गाळात अडकले,८ जणांचा मृत्यू
•
खंडवा जिल्ह्यातील छैगाव माखन परिसरातल्या कोंडावत गावात गुरुवारी सायंकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली.
-
चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेला 61 लाखांचा चुना
•
मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अफलातून अभिनयाने आणि भन्नाट विनोदाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे सध्या चर्चेत आहे,
-
अंजली दमानिया यांची मनोज जरांगे यांना भेट; तब्येतीची विचारपूस आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावर चर्चा
•
अंजली दमानिया यांची ही भेट केवळ तब्येतीची चौकशी करण्यापुरती मर्यादित न राहता, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पोलिसी तपासातील त्रुटींवर प्रकाश टाकणारी ठरली आहे.
-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
•
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंती उत्सवासाठी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो अनुयायी भेट देणार आहेत.
-
एकत्र गाडीत, बंद दाराआड चर्चा; वडेट्टीवार-शेलार भेटीतून नवा राजकीय संकेत?
•
मागील काही काळात वडेट्टीवार यांच्या काँग्रेस नेतृत्वावर नाराजीचे सूर स्पष्ट जाणवत होते. प्रदेशाध्यक्ष पद न मिळाल्याचा मनात खदखद आणि राजकीय गुरू अशोक चव्हाण यांचा भाजपप्रवेश या पार्श्वभूमीवर ही भेट विशेष ठरते.
-
मुंबई उपनगरात कुपोषित बालकांची वाढती संख्या; पालकमंत्री आशीष शेलार यांचे तातडीचे निर्देश
•
मुंबई उपनगरातील बालकांमध्ये वाढत्या कुपोषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत असून, या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना राबवण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी दिले आहेत.
-
जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पत्रकार संघटना आक्रमक; लवकरच रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा
•
मुंबई : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या प्रस्तावित विशेष जनसुरक्षा विधेयकास एकजुटीने विरोध दर्शवण्यासाठी आज दुपारी एक वाजता मुंबईतील पत्रकार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात तीव्र निदर्शने करण्यात आली. मुंबईतील 10 प्रमुख पत्रकार संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या “पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचा”च्यावतीने दुपारी 1 वाजता हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी खूप…
-
सुप्रिया सुळेंकडून अमित शाहांचं कौतुक; म्हणाल्या, ”खंबीर गृहमंत्री, काश्मीरमध्ये चांगले परिणाम पाहायला मिळतायत
•
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं लोकसभेत भरभरून कौतुक.