Tag: Maharashtra Research Center
-

ओला-उबरला सरकारचा पर्याय! केंद्र सरकारकडून ‘सहकार टॅक्सी’ सेवा लवकरच सुरू
•
अमित शाह यांच्या मते, आत्तापर्यंत खासगी टॅक्सी कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात कमिशन उद्योगपतींना जात होते, त्यामुळे चालकांचे उत्पन्न कमी राहत होते.
-

फॉरेन्सिक लॅबची पदभरती महाराष्ट्रासाठी, परिक्षा मात्र गुजरातमध्ये
•
गुजरात सरकार केवळ महाराष्ट्रातील उद्योगधंदेच पळवत नाही, तर परीक्षाही तिकडे नेत आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
-

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र व छत्तीसगड दौरा – दीक्षाभूमी व स्मृती मंदिराला भेट, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटन
•
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मार्च रोजी महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर येणार असून, हिंदू नववर्ष व गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नागपूरमधील विविध ठिकाणी भेट देणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) शुक्रवारी ही अधिकृत माहिती दिली.
-

गुढीपाडव्याला हिंदू संत संमेलन, साध्वी प्रज्ञांना ‘हिंदूवीर’ पुरस्कार; उच्च न्यायालयाने काय सांगितलं?
•
कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करत, उच्च न्यायालयाने संमेलनाला परवानगी देताना काही महत्त्वाच्या अटी लागू केल्या आहेत. आयोजकांनी पोलिसांना लेखी स्वरूपात आश्वासन दिल्याशिवाय कार्यक्रमाला परवानगी दिली आहे.
-

डोंबिवलीतील हाय प्रोफाइल सोसायटीतून चिमुकल्याचं अपहरण, फक्त 3 तासात पोलिसांनी कसं शोधलं आरोपींना?
•
डोंबिवलीतील एक नामांकित सोसायटीतून एका बांधकाम व्यावसायिकाच्या 7 वर्षीय मुलाचे सकाळी शाळेत नेत असताना 2 कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले
-

ईदपूर्वी मुंबईत हायअलर्ट! X वर दंगली, स्फोटाची धमकी
•
पीटीआयच्या अहवालानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “या इशाऱ्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मुंबईत, विशेषतः संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवली आहे. आतापर्यंत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळली नसली तरी आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहोत
-

‘लोकलेखा’वरून राष्ट्रवादी अस्वस्थ; महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा समोर
•
राज्यातील लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदावरून महाविकास आघाडीतील विसंवाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेसकडे हे पद गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नाराज झाली असून, पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ही नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
-

मुंबईच्या पाणीटंचाईवर उपाय – धरण नव्हे, तर सांडपाणी पुनर्वापर आवश्यक!
•
सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या वृत्तानुसार, बीएमसी या प्रकल्पावर आग्रही असली तरी, वन विभागाने तानसा वन्यजीव अभयारण्यातील संभाव्य पर्यावरणीय हानीचे नव्याने सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती.
-

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान जमा;देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑनलाइन वितरण
•
राज्यातील गोवंश संवर्धनासाठी महत्त्वाच्या ‘देशी गोवंश परिपोषण योजने’ अंतर्गत ५६० गोशाळांना २५ कोटी ४४ लाख रुपयांचे अनुदान ऑनलाइन पद्धतीने वितरित करण्यात आले.

