Tag: Maharashtra Research Center
-

अधिकारी अन् कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडियावर वावरावर लगाम! लवकरच नवे नियम होणार लागू – मुख्यमंत्री फडणवीस
•
महाराष्ट्रातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सोशल मीडियावर वाढता वावर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या शिस्तभंगाच्या घटना लक्षात घेऊन राज्य सरकार लवकरच नव्या सेवा नियमांची अंमलबजावणी करणार आहे.
-

जेएनपीटी ते चौक महामार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरी; ६-लेन रस्त्यासाठी ४,५०० कोटींची गुंतवणूक
•
केंद्र सरकारने महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदर ते चौक दरम्यान ४,५०० कोटी रुपयांच्या ६-लेन ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे
-

नाशिकच्या २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण स्थापन; नियोजन व निधी व्यवस्थापनाचे अधिकार मिळणार
•
नाशिकमध्ये २०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकार एक ‘कुंभमेळा प्राधिकरण’ स्थापन करणार आहे. या प्राधिकरणाला कुंभसंबंधित प्रकल्पांचे नियोजन व आर्थिक अधिकार असणार आहेत. हे प्राधिकरण नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये प्रकल्प राबवणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप महायुतीतील भागीदारांमध्ये नाशिकचे पालकमंत्री कोण असतील, यावर अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, कुंभमेळ्याच्या प्रकल्प नियोजन…
-

राज्यात बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर पावले
•
महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेतला असून, विकासक आणि कंत्राटदारांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे
-

बेकायदेशीर बांधकामांवरील बीएमसीच्या निष्क्रियतेची चौकशी; महाराष्ट्र सरकारची मोठी कारवाईची घोषणा
•
मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा विधान परिषदेत उचलण्यात आल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
-

मुंबईचा उष्णतेशी संघर्ष ;वाढत्या तापमानावर उपाय कोणते?
•
मुंबईसारख्या महानगरात अत्याधुनिक बांधकामे, वाढते सिमेंटकरण, हरवत चाललेली हरितक्षेत्रे आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे उष्णतेच्या झळा अधिक तीव्र होत आहेत.
-

डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी वन विभागाचा पुढाकार
•
नवी मुंबईतील नेरुळ येथील डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संरक्षित राखीव क्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी राज्य वन विभागाने जनमत संकलन सुरू केले आहे.
-

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार; ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू
•
मुंबई विद्यापीठाने ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने हवामान बदलाशी संबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘हवामान कौशल्य कार्यक्रम’ सुरू केला आहे.
-

नागपुरमध्ये दंगल, ६५ जणांना अटक; शहरात संचारबंदी लागू
•
नागपूर, शांततेसाठी ओळखले जाणारे ऑरेंज सिटी, सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीमुळे राष्ट्रीय पटलावर पुन्हा झळकले आहे.
-

मुंबईत फेरीवाल्यांविरोधात बीएमसीची कठोर कारवाई; पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे करण्याची मोहीम सुरू
•
मुंबईतील पादचाऱ्यांसाठी फूटपाथ अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) फेरीवाल्यांविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
