Tag: Maharashtra Research Centre
-
गडचिरोली पोलिसांचा अभिनव उपक्रम – ‘सायबर दूत’ मोबाईल व्हॅनचा शुभारंभ
•
सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलिसांनी ‘सायबर दूत’ नावाची विशेष मोबाईल व्हॅन सुरू केली आहे.
-
शक्तिपीठ विरोधकांची मुंबईत धडक; आझाद मैदानात शेतकऱ्यांचा महामोर्चा
•
महामार्ग काढा आणि निधी गोळा करा’ – जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघात केला. सरकारकडे एकाही शेतकऱ्याची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही.
-
नितेश राणेंच्या त्या विधानावरुन अजित पवारांनी चांगलच सुनावलं म्हणाले;‘‘या देशातला मुस्लिम…
•
भाजप नेते आणि राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मुस्लिम समाजावर केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान
•
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसीय मॉरीशस दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, मंगळवारी त्यांनी मॉरीशसचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घेतली. या विशेष प्रसंगी, मॉरीशसच्या पंतप्रधानांनी पीएम मोदी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार एंड की ऑफ द इंडियन ओशन’ प्रदान करण्याची…
-
पासपोर्टसाठी नवे नियम: जन्म प्रमाणपत्र हवे, पालकांचे नाव मात्र हटले!
•
भारत सरकारने पासपोर्ट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करत १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या नागरिकांसाठी जन्म प्रमाणपत्र हाच अधिकृत जन्मतारखेचा पुरावा असेल, अशी घोषणा केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने २४ फेब्रुवारी रोजी हे बदल जाहीर केले असून, अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर नवीन नियम अंमलात येतील. १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्मलेल्या अर्जदारांसाठी केवळ जन्म…
-
सुरेश धस यांची पंकजा मुंडेंनी केली पक्षश्रेष्ठींकडे तक्रार; समज देण्याची केली विनंती
•
माध्यमांशी बोलताना दिली माहिती
-
बीड प्रकरणी सक्षम आणि निर्भीड अधिकारी हवा, तुकाराम मुंढेंकडे चार्ज द्या;अंजली दमानियांची मागणी
•
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोप पत्र दाखल केले आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहेत. आरोप पत्र दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी ठामपणे लावून…
-
मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी अदानी समूहाकडे; ३६,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी उपक्रम
•
मुंबई : धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पानंतर, उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने मुंबईतील आणखी एका महत्त्वपूर्ण पुनर्विकास प्रकल्पावर वर्चस्व मिळवले आहे. गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूह सर्वाधिक बोली लावणारा ठरला असून, हा प्रकल्प तब्बल ३६,००० कोटी रुपये खर्चाचा असेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मोतीलाल नगर १,…
-
उन्हाचा पार वाढताच ‘गरिबांच्या फ्रीज’लाही वाढली मागणी
•
यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, त्याचा परिणाम जनजीवनावर स्पष्टपणे जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे थंडगार पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ‘गरिबांचा फ्रीज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातीच्या माठांची बाजारपेठेत जोरदार मागणी पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजारात विविध प्रकारचे माठ विक्रीसाठी सज्ज झाले असून, विक्रेत्यांना यंदा…
-
बनावट विद्यार्थी बनून लंडनला पळण्याच्या प्रयत्नात, मुंबई विमानतळावर आठ जणांना अटक!
•
हे सर्व जण बनावट कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाण कार्यक्रमाचा भाग असल्याचे भासवत लंडनला जाण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.