Tag: Pahalgam terror attack
-
पाकिस्तानवरील हल्ल्यानंतर त्याचा जिगरी मित्र चीन भडकला
•
पाकिस्तानचा पाठीराखा देश म्हणून ओळख असलेलता चीन हल्ल्यानंतर भारतावर भडकला.
-
ऑपरेशन सिंदूरवर काय म्हणाले असदुद्दीन औवेसी?
•
काश्मीर खोऱ्यातल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सैन्य दलानं मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला.
-
पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राइक या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर चे नाव का देण्यात आले? हे आहे याच्या मागचे कारण
•
अखेर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर मधून दहशतवाद्यांना करारा जवाब दिला आहे.
-
‘जबाबदारीच्या वेळी गायब’ म्हणत काँग्रेसची पंतप्रधानांवर अप्रत्यक्ष टीका; भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर
•
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्र सरकारला ठाम पाठिंबा दर्शवला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीस अनुपस्थित राहिल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवर एक वादग्रस्त फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये कुणाचंही चेहरा दिसत नाही, मात्र त्यातील पोशाख हा पंतप्रधान मोदी यांच्या विशिष्ट…
-
महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही – देवेंद्र फडणवीस
•
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, त्यांच्याबाबत महाराष्ट्रात ठोस कारवाई झाली असून सर्व संबंधित नागरिक सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.ते पुढे म्हणाले की,ज्यांना भारत सोडावे लागणार आहे, त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत आणि त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. कोणताही असा…
-
पहलगाम हल्ल्यानंतर ओवेसी आक्रमक: पाकिस्तानसाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्याची मागणी
•
एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी केंद्र सरकारला पाकिस्तानविरुद्ध सायबर हल्ला सुरू करण्याची आणि शेजारी देशासाठी भारतीय हवाई क्षेत्र बंद करण्याची मागणी केली. ते पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात बोलत होते. ओवैसी म्हणाले, “निरपराध लोकांचा जीव घेणे हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे, आणि तेही धर्माच्या आधारावर. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी…
-
“पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ‘नागरी शौर्य’ पुरस्कार द्या”; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
•
जम्मू-काश्मीरमधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली, पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अमानुष हल्ल्यात देशातील १५ राज्यांतील पर्यटकांचा बळी गेला असून, महाराष्ट्रालाही मोठी हानी सोसावी लागली आहे. या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
-
पहलगाम दहशतवादी हल्ला : “पंतप्रधान मोदीजी अत्यंत कठोर कारवाई करतील”- मुख्यमंत्री फडणवीस
•
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, एकूण २६ लोकांचा जीव गेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “दहशतवाद्यांना निश्चितच शिक्षा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेच्या सूत्रधाराला शोधून काढतील आणि त्यांना उत्तर देताना अत्यंत कठोर कारवाई करतील.” हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये…