Author: mahacentreweb@gmail.com
-

नूतन मराठा कॉलेजमधील धक्कादायक घटना; कॉलेजच्या प्रांगणात तरुणाची आत्महत्या
•
शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाने प्रेमभंगाच्या नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २७ एप्रिल) सकाळी उघडकीस आली.मृत तरुणाचे नाव सतीश बाविस्कर (वय १९) असे असून, तो महाविद्यालयाजवळील वसतिगृहात वास्तव्यास होता. सतीश हा अनाथ असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास सतीशने महाविद्यालयाच्या…
-

मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला तुरुंग आणि पोलिस नियमावली ऑनलाईन प्रकाशित करण्याचे आदेश
•
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर तुरुंग आणि पोलिस नियमावली ऑनलाइन प्रकाशित करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा महत्त्वाच्या माहितीचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने टिप्पणी केली की तुरुंग नियमावलीत कोणतीही गोपनीय…
-

वाकोला येथे दोन समुदायांमध्ये हाणामारी; सात जणांना अटक
•
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी संध्याकाळी सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला परिसरात दोन समुदायांमध्ये झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर वाकोला पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींवर बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल घडविणे आणि दुखापत केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी…
-

वाढवण बंदरासाठी ५,७०० कोटींचा करार ; पायाभूत सुविधांच्या कामांना गती
•
महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या विकासासाठी मोठा टप्पा गाठण्यात आला असून, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत तब्बल ₹५,७०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री, ‘एमओएसपीडब्ल्यू’ शंतनू ठाकूर, ‘जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण’ (जेएनपीए)चे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ आणि ‘एमओपीएसडब्ल्यू’चे इतर…
-

“पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ‘नागरी शौर्य’ पुरस्कार द्या”; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
•
जम्मू-काश्मीरमधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली, पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अमानुष हल्ल्यात देशातील १५ राज्यांतील पर्यटकांचा बळी गेला असून, महाराष्ट्रालाही मोठी हानी सोसावी लागली आहे. या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
-

जळगावमध्ये सैराट; विवाह केल्याचा राग,लग्नात बापाने मुलीसह जावयाला घातल्या गोळ्या
•
प्रेमविवाहाच्या विरोधातून संतप्त झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त जवानाने थेट आपल्या मुली आणि जावयावर गोळीबार केल्याने चोपडा शहरात शनिवारी रात्री हळहळ व्यक्त केली जात आहे. या थरारक घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी निवृत्त जवानाला चांगलाच चोप…
-

गृह मंत्रालयाची अंतिम मुदत; पोलिसांना पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्याचे आदेश
•
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने (MHA) २४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि अन्य राज्यांतील पोलिस विभागांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना रविवारीपर्यंत देश सोडण्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, वैद्यकीय, दीर्घकालीन आणि राजनैतिक व्हिसा वगळता, सर्व प्रकारचे…
-

पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल
•
दोन दिवसांपूर्वी पोलिसांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता त्यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ एप्रिल रोजी बुलढाणा दौऱ्यावर असताना, गायकवाड…
-

धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख
•
धाराशिव जिल्हा तसा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक त्रासांना कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या यादीत या जिल्ह्याचे नाव आघाडीवर असतं. मात्र यंदा धाराशिव जिल्हा भलत्याच कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. ते म्हणजे ड्रग्स प्रकरण. धाराशिव जिल्ह्यातील साडे तीन शक्तिपीठांपैकी संपुर्ण 1 पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान…
-

भारतातील उद्योजकांना श्रीलंकेत संधी
•
“श्रीलंकेत भारतातील उद्योगांना प्रचंड संधी , तुम्ही या आणि तुमचे उद्योग उभारा ” असे आवाहन श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख श्रीमती शिरणि आर्यारत्ना यांनी केले आहे. श्रीलंकेतील व्यापार विषयक संधी आणि पर्यटन याविषयावर ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्यावतीने 23 एप्रिल रोजी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या…
