Author: mahacentreweb@gmail.com
-

शरद बुट्टे-पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची” पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न
•
राजरत्न हॉटेलच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विशेष करून लेखक, कवी, प्राध्यापक, पत्रकार, शिक्षक आणि साहित्यप्रेमी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-

शरद बुट्टे -पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची” या पुस्तकाला संपादक महेश म्हात्रे यांनी लिहलेली प्रस्तावना
•
माणसाचे जीवन म्हणजे काय तर जगताना, जगणं पाहताना आलेल्या बर्यावाईट अनुभवांचा एक गुच्छ. जाणता माणूस त्या गुच्छातील सुकलेली, गंध हरवलेली फुले सहजपणे बाजुला काढुन टवटवीत आणि सुगंधित फुलांवर खुष असतो. त्याला “जीवन सुंदर आहे” असं वाटणं स्वाभाविक आहे.
-

मान्सूनपूर्व काळात दुर्घटनांपासून बचावासाठी पीसीएमसीचा महत्त्वपूर्ण निर्णय दोन महिने होर्डिंग्ज हटविण्याचे आदेश
•
पुणे बाह्य जाहिरात संघटनेच्या सदस्याने सांगितले की, “फलकांवर छिद्र करून वाऱ्याचा दाब कमी करण्याचे तांत्रिक उपाय आम्ही अवलंबले आहेत.
-

काशी आता केवळ आध्यात्मिक नव्हे, तर आर्थिक प्रगतीचेही केंद्र – पंतप्रधान मोदींचा विश्वास
•
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (११ एप्रिल २०२५) आपल्या लोकसभा मतदारसंघातील ५० व्या भेटीदरम्यान वाराणसीत ३,८८० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले.
-

म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामगिरी’साठी नेलेल्या ६० भारतीयांची सुटका
•
सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ६० हून अधिक भारतीय नागरिकांची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुटका केली आहे.
-

विकिपीडिया आणि प्रोटॉन मेलवर बंदीची शिफारस; महाराष्ट्र सायबर विभागाची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी
•
प्रोटॉन मेलच्या वापराबाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. “मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला खोट्या बॉम्ब धमकीसाठी प्रोटॉन मेलचा वापर करण्यात आला होता
-

स्मार्ट प्रवासाची नवी सुरुवात: ‘मुंबई 1’ कार्डमुळे मुंबईकरांचा प्रवास होणार सुलभ आणि डिजिटल!
•
स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या तिकिटांच्या रांगा टाळता येणार आहेत. फडणवीस म्हणाले, “हे कार्ड म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.
-

वेव्हज’ २०२५ : मुंबईत १ ते ४ मे दरम्यान भव्य जागतिक मनोरंजन परिषद; वैष्णव-फडणवीस यांची माहिती
•
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “’वेव्हज2025 ही शिखर परिषद केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने मुंबईतील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित केली जात आहे.
-

महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून एआयच्या सहाय्याने अभिनव भरती प्रक्रिया; उमेदवारांचे मूल्यमापन होणार तंत्रज्ञानाच्या आधारे
•
महाराष्ट्र सायबर पोलिस विभाग देशातील असा पहिला शासकीय विभाग ठरणार आहे, जो भरती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे.
-

रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकऱ्याचा उद्धार; न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाकडून 1 कोटींचा हप्ता भरावा लागला
•
यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या नशिबाने अक्षरशः कात टाकली. पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे पंजाब केशव शिंदे यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका झाडामुळे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे.
