Author: mahacentreweb@gmail.com
-

नवीन आधार ॲप लाँच, आता कुठेही आधारची फोटो कॉपी द्यावी लागणार नाही; फक्त स्मार्टफोनच्या मदतीने होणार ‘हे’ महत्त्वाचे काम
•
मोदी सरकारने नागरिकांसाठी एक मोठं डिजिटल पाऊल उचललं आहे ‘नवीन आधार अॅप’ लाँच करण्यात आलं असून, यामुळे आता फिजिकल आधार कार्ड किंवा त्याच्या झेरॉक्सची गरजच भासणार नाही.
-

वांद्रे-वरळी भागातील झोपडपट्टी पुनर्विकासास चालना; सुधारित कायद्यामुळे प्रक्रियेला वेग
•
पुनर्विकासासाठी नेमण्यात येणाऱ्या विकासकाकडून, इच्छुक गृहनिर्माण संस्थांपैकी किमान ५१ टक्के सदस्यांची लेखी संमती म्हाडाकडे सादर करणे आवश्यक आहे
-

महानगर क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 4 लाख 7 हजार कोटींचे करार
•
मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ४ लाख ७ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत
-

वक्फ कायद्यातील सुधारणा, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतील धुसफुस; भाजपला अप्रत्यक्ष लाभ?
•
केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ कायद्यातील प्रस्तावित सुधारणांच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे नेते – शरद पवार आणि उद्धव ठाकरे – यांनी याविषयी स्पष्ट आणि ठाम भूमिका न घेतल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
-

भाजपकडून माजी आमदार ज्ञानदेव आहुजा निलंबित,’दलित विरोधी मानसिकता’ काँग्रेसचा आरोप
•
अलवर येथील राममंदिरात काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांच्या भेटीनंतर ‘गंगाजल’ टाकून शुद्धीकरण केल्याच्या प्रकारावरून भाजपने माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांना पक्षातून निलंबित केले आहे.
-

पुण्यात मॅग्नम आईस्क्रीमचे पहिले जागतिक क्षमता केंद्र; ₹९०० कोटींची गुंतवणूक, ५०० हून अधिक रोजगार संधी
•
युनिलिव्हरने मार्च २०२३ मध्ये आपल्या आईस्क्रीम व्यवसायाला इतर युनिट्सपासून वेगळे काढण्याचा निर्णय घेतला होता. कारण या व्यवसायाचे कार्यपद्धती, रणनीती आणि बाजारातील स्थान वेगळ्या स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले होते.
-

आपत्तीच्या संकटावर स्मार्ट नियंत्रण;मंत्रालयात ‘राज्य आपत्कालीन कार्य केंद्रा’चे भव्य उद्घाटन
•
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
-

मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा; कांदळवनातील ९ हजार झाडांवर कुऱ्हाड, एकूण ६० हजार झाडांवर होणार परिणाम
•
मुंबईतल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मॅन्ग्रोव्ह मधील सुमारे ९,००० झाडांची कत्तल केली जाणार असून, आणखी ५१,००० झाडांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे.
-

मुंबई आहे विसरभोळ्यांचे शहर; उबर कंपनीचा अनुभव
•
शनिवार हा आठवड्यातील सर्वात विसरभोळा दिवस ठरला असून संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सर्वाधिक वस्तू हरवतात, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
-

राज्यात उष्णतेची लाट तीव्रतेकडे: मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पिवळा इशारा, नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
•
गेल्या आठवड्यात राज्यातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसानंतर हवामानात लक्षणीय बदल दिसून आला आहे. रविवारी मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान ३३.८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
