Category: News and Updates
-

म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामगिरी’साठी नेलेल्या ६० भारतीयांची सुटका
•
सायबर गुन्ह्यांच्या जाळ्यात अडकलेल्या ६० हून अधिक भारतीय नागरिकांची महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुटका केली आहे.
-

विकिपीडिया आणि प्रोटॉन मेलवर बंदीची शिफारस; महाराष्ट्र सायबर विभागाची केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी
•
प्रोटॉन मेलच्या वापराबाबतही गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. “मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला खोट्या बॉम्ब धमकीसाठी प्रोटॉन मेलचा वापर करण्यात आला होता
-

स्मार्ट प्रवासाची नवी सुरुवात: ‘मुंबई 1’ कार्डमुळे मुंबईकरांचा प्रवास होणार सुलभ आणि डिजिटल!
•
स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना वेगवेगळ्या प्रकारच्या तिकिटांच्या रांगा टाळता येणार आहेत. फडणवीस म्हणाले, “हे कार्ड म्हणजे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.
-

वेव्हज’ २०२५ : मुंबईत १ ते ४ मे दरम्यान भव्य जागतिक मनोरंजन परिषद; वैष्णव-फडणवीस यांची माहिती
•
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “’वेव्हज2025 ही शिखर परिषद केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने मुंबईतील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित केली जात आहे.
-

महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून एआयच्या सहाय्याने अभिनव भरती प्रक्रिया; उमेदवारांचे मूल्यमापन होणार तंत्रज्ञानाच्या आधारे
•
महाराष्ट्र सायबर पोलिस विभाग देशातील असा पहिला शासकीय विभाग ठरणार आहे, जो भरती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे.
-

रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकऱ्याचा उद्धार; न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाकडून 1 कोटींचा हप्ता भरावा लागला
•
यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या नशिबाने अक्षरशः कात टाकली. पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे पंजाब केशव शिंदे यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका झाडामुळे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे.
-

सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे!आघाडीचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचे वक्तव्य
•
भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने गतवर्षीच्या अनुभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला आणि आता भविष्यात हेच ध्येय कायम असेल, असे सांगितले.
-

मुख्यमंत्री कार्यालयाचा जलद प्रतिसाद : कांदिवलीतील रहिवाशांच्या ७५ ईमेल्सनंतर २४ तासांत कारवाईचे निर्देश
•
मिड-डे या वृत्तपत्राने सातत्याने या समस्यांचे वृत्तांकन करून नागरिकांच्या तक्रारींना वाचा फोडली आहे.
-

मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी
•
रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.
-

मानवी दात ‘धोकादायक शस्त्र’ मानता येणार नाही मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; संबंधित एफआयआर रद्द
•
कौटुंबिक वादातून महिलेनं आपल्या मेहुणीवर केलेल्या “चावा घेऊन धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याचा” आरोपाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महत्त्वपूर्ण निकालातून उत्तर दिलं आहे
