Category: News and Updates
-

विहिरींवर बृहन्मुंबई महानगरपालिकाची कारवाई; मुंबईला मानवनिर्मित जलसंकटाचा धोका?
•
बृहन्मुंबई महानगरपालिकाचा विहीर मालकांवर कारवाई करण्याचा निर्णय नियमनाच्या दृष्टिकोनातून योग्य असला, तरी त्याचे दूरगामी परिणाम मुंबईच्या जलव्यवस्थेवर गंभीर असू शकतात
-

लातूर मनपा आयुक्तांनी उचललं टोकाचं पाऊल,महाराष्ट्रातील बड्या IAS अधिकाऱ्याने स्वतःवर झाडली गोळी
•
लातूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उशिरा रात्री उघडकीस आली आहे.
-

99 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन पश्चिम महाराष्ट्रात?
•
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ९९वे पर्व कोणत्या शहरात रंगेल, याकडे साहित्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे
-

‘एमआयडीसी’असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण करावे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
•
महाराष्ट्रातील एमआयडीसी वसाहती असलेल्या गावांचा चेहरामोहरा आता बदलणार आहे. या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याचे धोरण तयार करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
-

पाकिस्तान-चीनपेक्षा एसएमए औषध भारतात महाग का? सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले
•
पाठीच्या कण्याच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या शोषामुळे उद्भवणाऱ्या स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या दुर्मीळ पण प्राणघातक आजारावरील औषधांच्या भारतातील अवाजवी किंमतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
-

डॉ.रमेश वरखेडे यांना राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव पुरस्कार
•
लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला विशेष सन्मान’ पुरस्कार लेखन व मराठी भाषेच्या प्रसाराकरिता लेखक अनिल सामंत (गोवा) आणि लेखन व मराठी साहित्य प्रसाराकरिता लेखक प्रकाश जडे (मंगळवेढा) यांना देण्यात येणार आहे.
-

वक्फ विधेयक मंजूर होताच; काँग्रेसचा मुस्लिम चेहरा युसूफ अब्राहानींचा पक्षाला रामराम
•
वक्फ दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांकडून मंजुरी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे.
-

मराठीचा आग्रह, पण व्यवहारही महत्त्वाचे : राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंतांची प्रतिक्रिया
•
राज्यात मराठी भाषेच्या वापराबाबत सध्या वाढत्या चर्चा सुरु असताना, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली
-

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं
•
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
-

कार्मायकल रोडवर अदानी समूहाची भव्य खरेदी : १७० कोटींना वृक्षाच्छादित भूखंड विकत
•
रिअल इस्टेट विश्लेषण संस्था ‘सीआरई मॅट्रिक्स’ने मिळवलेल्या दस्तऐवजांनुसार, बेहराम नौरोसजी गमाडिया यांनी वारसा हक्काने मिळालेला सुमारे ४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ‘माह-हिल प्रॉपर्टीज’कडे हस्तांतरित केला.
