Category: News and Updates

  • माथेरानमध्ये ‘हात रिक्षा’ बंद, सहा महिन्यांत ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश

    माथेरानमध्ये ‘हात रिक्षा’ बंद, सहा महिन्यांत ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश

    नवी दिल्ली: देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही माणसाने माणसाला ओढून चालवल्या जाणाऱ्या हात रिक्षाची प्रथा सुरू असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माथेरानमधील ही ‘अमानवी’ प्रथा सहा महिन्यांत बंद करण्याचे आणि त्याजागी ई-रिक्षा सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्राला दिले आहेत. न्यायमूर्ती आर. गवई, के. विनोद चंद्रन आणि एम. व्ही.…

  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण: ‘फडणवीसांसोबत कोणताही मतभेद नाही’

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण: ‘फडणवीसांसोबत कोणताही मतभेद नाही’

    नवी दिल्ली: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले आपले संबंध आणि आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यामध्ये कोणताही मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला शिवसेनेचा बिनशर्त पाठिंबा असेल, असेही त्यांनी…

  • डहाणूतील दिव्यांग शाळेचे ७२ लाख रुपये अनुदान थकीत, १७० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

    डहाणूतील दिव्यांग शाळेचे ७२ लाख रुपये अनुदान थकीत, १७० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

    डहाणू: डहाणू शहरातील ‘मुकबधिर बाल विकास केंद्र’ या दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेचे गेल्या तीन वर्षांपासूनचे ७२ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. त्यामुळे शाळेतील १७० विद्यार्थ्यांचे पालनपोषण आणि शिक्षकांचे वेतन देण्यासाठी प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही शाळा उसनवारीवर चालवली जात असून, विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अनुदानाची थकबाकी…

  • महाराष्ट्र प्रशिक्षणात पुढे; नोकरीत मागे प्रशिक्षण १३ लाख जणांना, नोकरी ८० हजार जणांनाच

    महाराष्ट्र प्रशिक्षणात पुढे; नोकरीत मागे प्रशिक्षण १३ लाख जणांना, नोकरी ८० हजार जणांनाच

    नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री कौशल विकास योजना’ (पीएमकेव्हीवाय) अंतर्गत देशभरात प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगार मिळण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती देखील याला अपवाद नाही. कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असूनही, रोजगार देण्यात मात्र ११ व्या स्थानावर आहे. काय आहे…

  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल लवकरच सेवेत

    मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: ऑटोमॅटिक दरवाजे असलेल्या लोकल लवकरच सेवेत

    मुंबईः मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबईच्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार आहेत, ज्यामुळे प्रवासादरम्यान गर्दीमुळे होणारे अपघात टाळता येतील. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन लोकलमध्ये हे दरवाजे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. हे काम यशस्वी झाल्यावर एकूण १३८ एसी…

  • विदर्भ आणि मराठवाड्यातील मालासाठी समुद्रमार्गाची सोय: महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती

    विदर्भ आणि मराठवाड्यातील मालासाठी समुद्रमार्गाची सोय: महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती

    मुंबई: विदर्भ आणि मराठवाड्यातील औद्योगिक व कृषी मालाची वाहतूक अधिक सुलभ करण्यासाठी आणि मुंबईतील रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग यांना जोडणारा एक नवा फ्रेट कॉरिडोर (मालवाहतूक मार्ग) तयार करण्यात येणार आहे. हा १०४ किलोमीटर लांबीचा महामार्ग भारत (ता. इगतपुरी, जि.…

  • मुंबई-उरण मार्गावरील ई-बोटसेवा १५ ऑगस्टपासून सुरू होणार?

    मुंबई-उरण मार्गावरील ई-बोटसेवा १५ ऑगस्टपासून सुरू होणार?

    उरण येथील जेएनपीए-मुंबई सागरी मार्गावर अत्याधुनिक ई-स्पीड बोटसेवा १५ ऑगस्ट किंवा १ सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती माझगाव डॉक बिल्डर्स लिमिटेड कंपनीने दिली आहे. ही सेवा सुरू होण्यास मागील सहा महिन्यांपासून विलंब होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. प्रवासी संख्या घटल्याने खर्चाचा प्रश्न उरण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात प्रवासी वाहतूक…

  • ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

    ‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

    मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) ‘माधुरी’ हत्तीणीला पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनानेही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका माडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन…

  • सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव, ३३ जनावरे दगावली

    सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव, ३३ जनावरे दगावली

    सोलापूर: सोलापूर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांमध्ये ‘लम्पी’ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारामुळे आत्तापर्यंत ३३ जनावरांचा मृत्यू झाला असून, ४०३ जनावरे या आजाराने ग्रस्त आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, लम्पी हा त्वचेशी संबंधित आजार असून, त्याचा सर्वाधिक फैलाव माळशिरस तालुक्यात झाला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये एकूण ६८५ जनावरांना…

  • वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका; तीन वर्षांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    वर्षानुवर्षे प्रकल्प लटकवू नका; तीन वर्षांत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई: पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू न ठेवता ते हाती घेतल्यावर तीन वर्षांत पूर्ण झाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी सोमवारी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत मुंबईतील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला, त्यावेळी हे निर्देश दिले. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य सचिव…