• स्वामी गोविंद गिरी यांची बदलती भूमिका आणि संतांचे अढळ स्थान

    स्वामी गोविंद गिरी यांची बदलती भूमिका आणि संतांचे अढळ स्थान

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित ‘ज्ञानोबा ते तुकोबा’ या राष्ट्रीय चर्चासत्रातील बीजभाषणात स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांनी संतपरंपरेतील ग्रंथस्वरूपाबाबत केलेली मांडणी मोठ्या वादाचे कारण ठरली आहे. त्यांच्या मते, दासबोध हा संतपरंपरेतील एकमेव स्वतंत्र ग्रंथ असून, “ज्ञानेश्वरी” आणि “एकनाथी भागवत” ही भाष्ये, तर नामदेव महाराज व तुकाराम महाराज यांच्या “गाथा”, या…

  • नितळ, पारदर्शी संपादक : प्रदीप वर्मा !

    नितळ, पारदर्शी संपादक : प्रदीप वर्मा !

    नव्वदच्या दशकातील राजकीय, सामाजिक घडामोडींनी भारलेला तो काळ विलक्षण वेगवान होता. धावपळीचा होता. दैनिक मुंबई सकाळमध्ये दणदणीत बातम्या देण्याची एकच चढाओढ सुरू असे. तेव्हाच, महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश एम एल पेंडसे, ज्येष्ठ संपादक माधव गडकरी आणि सात नामवंत आमदार यांच्या विरोधात मी…

  • गरिबीचे भान आणि भुकेची जाण असणारे मुख्यमंत्री

    गरिबीचे भान आणि भुकेची जाण असणारे मुख्यमंत्री

    माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली ! राजकारण आणि व्यवसाय याची सांगड घालून आपला शिक्षकी बाणा कायम जपणारे मनोहर जोशी हे वेगळया प्रकारचे राजकारणी होते. कष्टकऱ्यांच्या भुकेची त्यांना जाण होती आणि त्यातूनच महाराष्ट्रात “एक रुपयात झुणका भाकर” सारखी महत्त्वाकांक्षी योजना जन्माला आली होती. ते…

  • शरदपवार, देवेंद्रफडणवीस आणि   २२ फेब्रुवारी !

    शरदपवार, देवेंद्रफडणवीस आणि २२ फेब्रुवारी !

    आज दिनांक २२ फेब्रुवारी ! तसं पाहिलं तर, ही आपल्या कॅलेंडरवरील एक तारीख. पण या दिवसाला महाराष्ट्राच्या राजकारणात फार महत्त्व आहे. आजपासून ५९ वर्षांपूर्वी, १९६७ मध्ये, शरद पवार यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. तो हा महत्त्वाचा दिवस. महाराष्ट्राच्या बाल्यावस्थे पासून सुरू झालेला शरदरावांच्या राजकीय जीवनाचा प्रवास, आता हीरकमहोत्सवाच्या दिशेने सुरू…

  • कै. बळीराम यशवंत (दाजी) म्हात्रे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य शिबिर उत्साहात

    कै. बळीराम यशवंत (दाजी) म्हात्रे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत आरोग्य शिबिर उत्साहात

    वाडा : कै. बळीराम यशवंत (दाजी) म्हात्रे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडले. जनसेवा मंडळ ट्रस्टच्या साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि नित्यानंद हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश मैदान, वाडा येथे शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) हे शिबिर आयोजित करण्यात…

  • “स्व” कडून “स्वराज्या”कडे जाण्याचा मार्ग दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही विसरलो आहोत का? – महेश म्हात्रे

    “स्व” कडून “स्वराज्या”कडे जाण्याचा मार्ग दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही विसरलो आहोत का? – महेश म्हात्रे

    आपण सारे मराठमोळे लोक जन्मापासून आणि मनापासून शिवप्रेमी. आपल्या ह्रदयात आणि आयुष्यात निरंतर *शिवाजी* या तीन अक्षरी मंत्राचा अखंड जयघोष होत असतो… पण शिवाजी महाराज यांच्या भविष्यवेधी कार्याचे, लोकहितकारक कष्टांचे आणि अफाट कर्तृत्वाचे अनुकरण आम्ही कोणीही करत नाही…! महापुरुषांचे विचार *डोक्यात* घेऊन पुढील पिढ्या घडवायच्या असतात. आम्ही मूर्त्या *डोक्यावर* घेऊन…

  • चंद्र तेथे चंद्रिका।  शंभू तेथे अंबिका

    चंद्र तेथे चंद्रिका। शंभू तेथे अंबिका

    Il ज्ञानेश्वरी ll पार्वतीपती शंकर, हे भारतीय लोकजीवनातील, तत्वज्ञानातील अफाट आणि अचाट व्यक्तिमत्व. लहानपणी आईच्या तोंडून ऐकलेलं , मनात ठसलेलं… *कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटीझळाळी* *कारुण्यसिंधो भवदुखहारी तुजवीण शम्भो मजकोण तारी* हे आर्त आर्जव स्वीकारून कोणाच्याही मदतीला धावणारा, पत्नी पार्वतीवर मनापासून प्रेम करणारा, तिच्या विरहात व्याकुळ होणारा.अगदी रावणासारख्या भक्तालाही मनोभावे पावणारा…

  • जमीन रूपांतर प्रक्रियेला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने एन.ए. परवानगीची सक्ती रद्द

    जमीन रूपांतर प्रक्रियेला वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने एन.ए. परवानगीची सक्ती रद्द

    राज्यातील जमीन मालकांसाठी दिलासादायक ठरणारा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जमीन महसूल कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करत बिगर कृषी (एन.ए.) परवानगीची सक्ती रद्द केली आहे. त्यामुळे आता जमिनीचा अकृषक वापर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र एन.ए. मंजुरी घेण्याची गरज राहणार नाही. नवीन निर्णयानुसार…

  • मुंबई कूस बदलत आहे…

    मुंबई कूस बदलत आहे…

    मुंबईत शिवसेनेचा महापौर असावा, ही मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांची केवळ राजकीय अपेक्षा नव्हती; ती एक सांस्कृतिक आणि भावनिक गरज होती. त्याला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची पार्श्वभूमी होती. त्यामुळेच, मराठी माणसाचं, शिवसेनेचं आणि मुंबईचं एक अतूट नातं आहे, अशी “सामूहिक धारणा” गेल्या अनेक दशकांत तयार झाली होती. ज्याला कॉँग्रेसने खतपाणी घालून, मुंबई…

  • राष्ट्रीय खो-खो पटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

    राष्ट्रीय खो-खो पटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

    राष्ट्रीय खो-खो पटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. लाड हे डॉ. शिरोडकर हायस्कूल व महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून, युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये…