-

जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा ई-बुक स्वरूपात आणणार – उदय सामंत
•
ज्ञानेश्वरीच्या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या मूल्य शिक्षणात समाविष्ट करण्याचा विचार असल्याचे सांगितले.
-

नेरळ ते माथेरान रोपवे सेवा लवकरच सुरू; पर्यटकांना अनुभवता येणार थरारक प्रवास
•
रोपवे सुरू झाल्यानंतर माथेरानमध्ये पर्यटनाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल.
-

जगभरातील ४० टक्के मुले मातृभाषेतून शिक्षणापासून वंचित
•
मुंबई : जगभरातील सुमारे ४० टक्के मुलांना त्यांच्या मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, असा धक्कादायक निष्कर्ष युनेस्कोच्या शिक्षण विषयक अहवालातून समोर आला आहे. २५व्या आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनानिमित्त हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. जरी अनेक देशांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व मान्य केले असले, तरीही त्याच्या अंमलबजावणीत कमतरता असल्याचे युनेस्कोच्या पथकाने स्पष्ट केले…
-

साखरपुडा मोडल्यानंतर १३ वर्षांनी महिलेने तरुणाच्या अंगावर घातली गाडी
•
जय आणि रिंकी यांचा १३ वर्षांपूर्वी साखरपुडा ठरला होता, परंतु कौटुंबिक कारणांमुळे तो मोडला.
-

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; मुंडे आणि कोकाटे विरोधकांच्या निशाण्यावर
•
विविध विषयांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे
-

रक्तरंगीत फ्लेमिंगो, प्रदूषित खाडी,निद्रिस्त समुद्र आणि उपेक्षित अश्रु
•
पांढऱ्याशुभ्र लिननच्या साडीवर लाल चुटक काठ आणि तसाच लोभस लाल रंग भरलेला पदर कसा दिसेल, तसा दिसतो हा देखणा पक्षी.
-

आदित्य ठाकरेंची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता; भास्कर जाधवांच्या नावाला विरोध?
•
UBT च्या काही आमदारांकडून जाधवांच्या नावाला विरोध?
-

नामदेव ढसाळ : रक्तवृक्ष! आग आणि जाग आणणारा पांगारा!
•
नामदेव ढसाळ यांच्या कवितेचा आणि समग्र साहित्यातील नव्या प्रवाहाचा महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक – संचालक महेश म्हात्रे यांनी घेतलेला रसपूर्ण आढावा…
-

‘१२वी फेल’ फेम मनोज कुमार शर्मा यांची महाराष्ट्र पोलिस महानिरीक्षक पदावर पुनर्नियुक्ती
•
’12वी फेल’ हा चित्रपट मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित
-

राष्ट्रीय परीक्षांसाठी राज्य व जिल्हास्तरीय समन्वय समित्यांची स्थापना
•
जेईई मेन, नीट, यूजीसी-नेट आणि सीयूईटी यांसारख्या राष्ट्रीय परीक्षांचे पारदर्शक आणि सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
