• जल जीवन मिशन योजनेतील१ कोटी ४० लाख रुपयांची  थकबाकीमुळे तरुण कंत्राटदाराची आत्महत्या

    जल जीवन मिशन योजनेतील१ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकीमुळे तरुण कंत्राटदाराची आत्महत्या

    सांगली: सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे हर्षल पाटील (वय ३५) या तरुण कंत्राटदाराने ‘जल जीवन मिशन’ योजनेतील १ कोटी ४० लाख रुपयांची थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे राज्यभरातील कंत्राटदार वर्तुळात तीव्र संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील…

  • आठवण पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या कवीची

    आठवण पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या कवीची

    साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक, कवी आणि सामाजिक बांधिलकी मानत पुस्तक – वाचन चळवळ चालवणारे लोभस व्यक्तिमत्त्व सतीश काळसेकर यांचा आज चौथा स्मृतीदिन… पेण येथील कवी,लेखक, कलाकार, चित्रकार, पत्रकार यांनी एकत्र येऊन बांधलेल्या “चित्रकुटिर” मध्ये ते अखेरपर्यंत राहिले. त्या निसर्गरम्य गृहसंकुलाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. कारण विविध…

  • अखिल भारतीय किसान सभेकडून लाल ध्वज झुकवून कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांना मानवंदना

    अखिल भारतीय किसान सभेकडून लाल ध्वज झुकवून कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांना मानवंदना

    एक महान स्वातंत्र्यसैनिक, केरळचे माजी मुख्यमंत्री आणि गौरवशाली पुन्नप्र वायलार संघर्षातील एक नायक असलेले ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय किसान सभा शोक व्यक्त करत आहे. त्यांचे वय १०१ वर्षे होते. ते २००६ ते २०११ अशी पाच वर्षे केरळचे मुख्यमंत्री होते तसेच ते केरळ विधानसभेत…

  • “फडणवीसांच्या कार्याची गती अफाट”: शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून कौतुकाचा वर्षाव

    “फडणवीसांच्या कार्याची गती अफाट”: शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून कौतुकाचा वर्षाव

    मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वच स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारख्या राजकीय विरोधकांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि कार्यक्षमतेचे विशेष कौतुक करण्यात आले. शरद पवार म्हणतात, “त्यांच्या कामाची…

  • महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

    महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

    महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. “पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ सरकार भिकारी आहे, शेतकरी नाही,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. या विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. नेमके काय घडले? गेल्या काही…

  • उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंहांचे नाव चर्चेत; धनखड यांचा राजीनामा मंजूर

    उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंहांचे नाव चर्चेत; धनखड यांचा राजीनामा मंजूर

    नवी दिल्ली: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिल्याने देशाच्या उपराष्ट्रपती निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने या संदर्भात अधिसूचना जारी केली असून, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार हालचालींना वेग आला आहे. या महत्त्वाच्या संवैधानिक पदासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नाव सध्या आघाडीवर…

  • लाडकी बहीण योजनेची छाननी निवडणुकांमुळे थांबवली

    लाडकी बहीण योजनेची छाननी निवडणुकांमुळे थांबवली

    मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेली छाननी प्रक्रिया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता थांबवण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या नोंदणी केलेल्या सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळत राहणार आहे. काय आहे प्रकरण? ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत २१…

  • माहिती अधिकार कायदा (RTI) कसा ठरला मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींसाठी ‘न्यायाचे माध्यम’!

    माहिती अधिकार कायदा (RTI) कसा ठरला मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींसाठी ‘न्यायाचे माध्यम’!

    मुंबई: 2006 च्या मुंबई लोकल ट्रेनमधील साखळी बॉम्बस्फोटानंतर अनेक संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. यापैकी अनेकांनी आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा (RTI) प्रभावी वापर केला. 2015 मध्ये विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्त केलेल्या वाहिद शेख यांच्या अनुभवातून हे स्पष्ट झाले आहे की, RTI द्वारे मिळवलेली माहिती न्यायालयात पुरावा…

  • ‘हुशार आणि प्रामाणिक राजकारणी’, उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक

    ‘हुशार आणि प्रामाणिक राजकारणी’, उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचं कौतुक

    मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस असून, यानिमित्त त्यांना राजकीय वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या जात असतानाच, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या…

  • “सरकार भिकारी आहे” कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

    “सरकार भिकारी आहे” कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

    मुंबई : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी “सरकार भिकारी आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोकाटे यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी करत, मुख्यमंत्र्यांमध्ये ती हिंमत नाही का, असा…