Tag: Maharashtra Research Center
-
वेव्हज’ २०२५ : मुंबईत १ ते ४ मे दरम्यान भव्य जागतिक मनोरंजन परिषद; वैष्णव-फडणवीस यांची माहिती
•
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “’वेव्हज2025 ही शिखर परिषद केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने मुंबईतील जिओ कन्वेन्शन सेंटरमध्ये आयोजित केली जात आहे.
-
महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून एआयच्या सहाय्याने अभिनव भरती प्रक्रिया; उमेदवारांचे मूल्यमापन होणार तंत्रज्ञानाच्या आधारे
•
महाराष्ट्र सायबर पोलिस विभाग देशातील असा पहिला शासकीय विभाग ठरणार आहे, जो भरती प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे.
-
रक्तचंदनाच्या झाडामुळे शेतकऱ्याचा उद्धार; न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे प्रशासनाकडून 1 कोटींचा हप्ता भरावा लागला
•
यवतमाळ जिल्ह्यातील एका सामान्य शेतकऱ्याच्या नशिबाने अक्षरशः कात टाकली. पुसद तालुक्यातील खुर्शी गावात राहणारे पंजाब केशव शिंदे यांना त्यांच्या वडिलोपार्जित शेतातील एका झाडामुळे कोट्यधीश होण्याची संधी मिळाली आहे.
-
सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे!आघाडीचा नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचे वक्तव्य
•
भारताचा आघाडीचा रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने गतवर्षीच्या अनुभवानंतर निराशेतून बाहेर पडण्यासाठी शांत आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न केला आणि आता भविष्यात हेच ध्येय कायम असेल, असे सांगितले.
-
मृत्यूच्या सावटाखाली रेल्वे प्रवास!ठाणे ते कसारा आणि बदलापूर मार्ग ठरताय ‘प्राणघातक’ १५ महिन्यांत ६६३ बळी
•
रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका आणि धावत्या रेल्वेतील असावधता हे दोन्ही प्रवाशांचे प्राण घेऊ शकतात, हे वास्तव आहे. प्रवाशांनी स्वतःहून सावध राहणे आणि प्रशासनाने प्रलंबित प्रकल्पांवर वेळीच काम करणे, हेच या मृत्यूंची मालिका थांबवू शकते.
-
मानवी दात ‘धोकादायक शस्त्र’ मानता येणार नाही मुंबई उच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय; संबंधित एफआयआर रद्द
•
कौटुंबिक वादातून महिलेनं आपल्या मेहुणीवर केलेल्या “चावा घेऊन धोकादायक शस्त्राने दुखापत केल्याचा” आरोपाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं महत्त्वपूर्ण निकालातून उत्तर दिलं आहे
-
जानेवारी ते मार्चदरम्यान महाराष्ट्रात वनविभागाच्या आपत्तींत झपाट्याने वाढ; देशात दुसऱ्या क्रमांकावर
•
महाराष्ट्रातील जंगलांमध्ये यावर्षी लागलेल्या आगींची संख्या झपाट्याने वाढत असून, जानेवारी ते ७ एप्रिल या कालावधीत राज्यात एकूण १,२४५ मोठ्या जंगलआगी नोंदवण्यात आल्या आहेत.
-
पाळी आली म्हणून शिक्षा; १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला वर्गाबाहेर काढलं – पायऱ्यांवर बसवून दिली परीक्षा!
•
कोइम्बतूर, तामिळनाडू – दक्षिण भारतात मासिक पाळीला महत्त्व आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यावर मंजल निरट्टू विज्हा या परंपरेनुसार सोहळा साजरा केला जातो
-
ब्रेकअपनंतर सुड घेण्यासाठी तरुणीस पाठवली 300 पार्सल, पण…; माजी प्रियकर अटकेत
•
आरोपीने ई-कॉमर्सचा वापर करून माजी प्रेयसीवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रकार केला.
-
पैशांची मदत नको, न्याय हवा!; तनिषा ऊर्फ ईश्वरी भीसे यांच्या कुटुंबाचा शिंदेंच्या ५ लाखांच्या मदतीला नकार
•
ईश्वरीच्या मृत्यूनंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही १ लाखांची मदत जाहीर केली होती, तीही कुटुंबीयांनी नाकारली.