Category: News and Updates
-

ईपीएफओमध्ये फेब्रुवारीत १६.१० लाख नव्या सदस्यांची नोंदणी; रोजगार संधी आणि तरुण सहभागात लक्षणीय वा
•
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) फेब्रुवारी २०२५ मध्ये १६.१० लाख नव्या सदस्यांची भर पडली असून, देशातील रोजगार संधी आणि कर्मचारी हितजागृती यामध्ये झालेली वाढ याचे हे महत्त्वपूर्ण संकेत मानले जात आहेत. ईपीएफओने सोमवारी अधिकृत निवेदनाद्वारे ही माहिती दिली. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याशी तुलना करता, यंदा निव्वळ वेतनात ३.९९ टक्क्यांची…
-

माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या खुनाची धक्कादायक कहाणी: पत्नी पल्लवीनेच का घेतला पतीचा जीव?
•
कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक (DGP) ओमप्रकाश यांच्या खून प्रकरणाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. विशेष म्हणजे, या खुनाचा आरोप त्यांच्या पत्नी पल्लवी यांच्यावरच करण्यात आला आहे. कौटुंबिक वाद, संपत्तीचे वाद, मानसिक छळ आणि पतीच्या अनैतिक संबंधांनी ही हत्या घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. शनिवारी ओमप्रकाश आणि त्यांच्या पत्नी पल्लवी…
-

प्रतापगडासह देशातील २५६ ऐतिहासिक स्मारकांवर वक्फ बोर्डाचा दावा; सरकारकडून मालकीसाठी लवकरच कारवाई
•
देशभरातील २५६ राष्ट्रीय स्मारकांवर वक्फ बोर्डाने केलेले मालकी दावे आता संपुष्टात येण्याची शक्यता असून, केंद्र सरकारकडून या स्मारकांची मालकी घेण्यासाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) अहवालातही यास दुजोरा मिळाला आहे. दिल्लीतील उग्रसेन बावडी, पुराण किल्ला आणि महाराष्ट्रातील प्रतापगड किल्ला, गोंदिया किल्ला, बुलढाण्यातील फत्तेखेडा मशीद अशा ऐतिहासिक…
-

कोब्रा कंमाडोंकडून म्होरक्या विवेकसह 8 नक्षलवाद्यांचा खात्मा; 1कोटींचं होतं बक्षीस
•
झारखंडच्या बोकोरा जिल्ह्यातील 8 नक्षलींचा खात्मा करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. CRPF चे कोब्रा कमांडो आणि झारखंड पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. नक्षली चळवळीचा म्होरक्या आणि 1 कोटी रुपयांचे पारितोषिक असलेल्या भाकपा माओदी केंद्रीय कमिटीचा सदस्य मांझी उर्फ विवेक दा याचाही खात्मा करण्यात आला आहे. मांझीला ठार…
-

”सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगावरही संशय”; राहुल गांधींचा अमेरिकेत मोठा दावा
•
अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर “तडजोड” झाल्याचा आरोप केला आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदानाच्या शेवटच्या दोन तासांत मतदानात “असामान्य” वाढ झाल्याचे नमूद केले. त्यांनी बोलताना महाराष्ट्राचं उदाहरण दिलं. सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेले राहुल गांधी यांनी रविवारी बोस्टन येथे झालेल्या एका कार्यक्रमात हे विधान केले. त्यांनी…
-

एटीएममधून पैसे काढणे 1 मे पासून महागणार; अशी आहे शुल्कवाढ
•
1 मे पासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता अधिकचे पैसे द्यावे लागणार आहे. इतकंच नाही तर बॅलन्स तपासल्यावर देखील शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे एटीएम वापरकर्त्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआयने एक अधिसूचना जारी करून इंटरचेंज फीमध्ये वाढ जाहीर केली आहे. कसं आकारले जाणार शुल्क? १…
-

सोन्याचे दर गगनाला भिडले; 1 लाखांचा टप्पा पार
•
सोन्याचे दर गगनाला भिडले आहे. या आठवड्याच्या सुरवातीला सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोमवारी सोनं एक लाखांवर जाऊन पोहोचलं आहे. भारतात कमोडिटी एक्सचेंजनुसार गोल्ड फ्युचर्स सुरुवातीला 1196 रुपयांनी म्हणजे 1.26 टक्क्यांनी उसळले आहे. त्यामुळं 10 ग्रॅम सोन्याचा दर 96,450 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर जीएसटीसह सोनं शुद्ध सोने जीएसटीसह…
-

जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाचः हर्षवर्धन सपकाळ
•
मुंबई : हजारो कोटी रुपये खर्चूनही महाराष्ट्र राज्यात पाण्याची समस्या कायम आहे. अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे, ज्यामुळे शेतकरी आणि नागरिक मोठ्या अडचणीत आहेत.जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन…
-

भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला पीयूष गोयल यांचा विरोध; सुधारित धोरणासह नव्या जाहिरातीची सूचना
•
बोरीवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या महापालिका प्रस्तावाला नागरिकांतून तीव्र विरोध होत असतानाच, केंद्रीय रेल्वे मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी या वादग्रस्त मुद्द्यावर हस्तक्षेप करत महापालिकेला जाहिरात रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी हे रुग्णालय सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्वाऐवजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालवण्याचा आणि केवळ महात्मा फुले जनआरोग्य योजना…
-

२५ वर्षांत पाणी प्रश्न सुटला नाही; उद्धव सेनेची अप्रत्यक्ष कबुली
•
मुंबई शहरामध्ये सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने महापालिकेच्या विभागीय कार्यालयांवर आंदोलने छेडली आहेत. मात्र, ही आंदोलने पाणी प्रश्नाच्या निराकरणासाठी कमी आणि पक्षातील निष्क्रियतेवर झटक देण्यासाठी अधिक असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, गेल्या २५ ते ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असलेल्या या पक्षाने…
