• वाढवण बंदरासाठी ५,७०० कोटींचा करार ; पायाभूत सुविधांच्या कामांना गती

    वाढवण बंदरासाठी ५,७०० कोटींचा करार ; पायाभूत सुविधांच्या कामांना गती

    महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी वाढवण बंदराच्या विकासासाठी मोठा टप्पा गाठण्यात आला असून, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत तब्बल ₹५,७०० कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री, ‘एमओएसपीडब्ल्यू’ शंतनू ठाकूर, ‘जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण’ (जेएनपीए)चे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ आणि ‘एमओपीएसडब्ल्यू’चे इतर…

  • “पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ‘नागरी शौर्य’ पुरस्कार द्या”; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    “पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ‘नागरी शौर्य’ पुरस्कार द्या”; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    जम्मू-काश्मीरमधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन व्हॅली, पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अमानुष हल्ल्यात देशातील १५ राज्यांतील पर्यटकांचा बळी गेला असून, महाराष्ट्रालाही मोठी हानी सोसावी लागली आहे. या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

  • जळगावमध्ये सैराट; विवाह केल्याचा राग,लग्नात  बापाने मुलीसह जावयाला घातल्या गोळ्या

    जळगावमध्ये सैराट; विवाह केल्याचा राग,लग्नात बापाने मुलीसह जावयाला घातल्या गोळ्या

    प्रेमविवाहाच्या विरोधातून संतप्त झालेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलातील निवृत्त जवानाने थेट आपल्या मुली आणि जावयावर गोळीबार केल्याने चोपडा शहरात शनिवारी रात्री हळहळ व्यक्त केली जात आहे. या थरारक घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.गोळीबारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. संतप्त नागरिकांनी निवृत्त जवानाला चांगलाच चोप…

  • गृह मंत्रालयाची अंतिम मुदत; पोलिसांना पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्याचे आदेश

    गृह मंत्रालयाची अंतिम मुदत; पोलिसांना पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर पाठवण्याचे आदेश

    केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने (MHA) २४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि अन्य राज्यांतील पोलिस विभागांना त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना रविवारीपर्यंत देश सोडण्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जारी करण्यात आलेल्या या आदेशानुसार, वैद्यकीय, दीर्घकालीन आणि राजनैतिक व्हिसा वगळता, सर्व प्रकारचे…

  • पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल

    पोलिसांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल

    दोन दिवसांपूर्वी पोलिसांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या विधानामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, आता त्यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २७ एप्रिल रोजी बुलढाणा दौऱ्यावर असताना, गायकवाड…

  • धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव : दुष्काळीऐवजी ड्रग्सचा जिल्हा म्हणून होतेय ओळख

    धाराशिव जिल्हा तसा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे. दुष्काळ, नापिकी, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा यासारख्या अनेक त्रासांना कंटाळून शेतकरी आत्महत्या करण्याच्या यादीत या जिल्ह्याचे नाव आघाडीवर असतं. मात्र यंदा धाराशिव जिल्हा भलत्याच कारणामुळे प्रकाशझोतात आला आहे. ते म्हणजे ड्रग्स प्रकरण. धाराशिव जिल्ह्यातील साडे तीन शक्तिपीठांपैकी संपुर्ण 1 पीठ असलेलं तुळजाभवानी मातेचं देवस्थान…

  • भारतातील उद्योजकांना श्रीलंकेत संधी

    भारतातील उद्योजकांना श्रीलंकेत संधी

    “श्रीलंकेत भारतातील उद्योगांना प्रचंड संधी , तुम्ही या आणि तुमचे उद्योग उभारा ” असे आवाहन श्रीलंकेच्या प्रभारी वकिलात प्रमुख श्रीमती शिरणि आर्यारत्ना यांनी केले आहे. श्रीलंकेतील व्यापार विषयक संधी आणि पर्यटन याविषयावर ट्रान्स एशियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्यावतीने 23 एप्रिल रोजी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या…

  • डॉ. के. कस्तुरीरंगन : भारताला उच्च कक्षेत पोहोचवणारा मिडास स्पर्श असलेला मार्गदर्शक

    डॉ. के. कस्तुरीरंगन : भारताला उच्च कक्षेत पोहोचवणारा मिडास स्पर्श असलेला मार्गदर्शक

    भारतीय अंतराळ क्षेत्राच्या तेजस्वी इतिहासातील एक महत्त्वपूर्ण नावलौकिक असलेले डॉ. के. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. प्रचंड बुद्धिमत्ता आणि मृदू स्वभाव यांच्या दुर्मीळ संगमाने सजलेले हे व्यक्तिमत्त्व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्रो) परिवर्तनाच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारे नेतृत्व होते. त्यांच्या कुशलतेमुळे इस्रोच्या इतिहासात त्यांच्या कार्यकाळात एकही अपयश घडले…

  • भारताची गरिबीवर मोठी मात; १७ कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर

    भारताची गरिबीवर मोठी मात; १७ कोटी लोक अत्यंत गरिबीतून बाहेर

    गेल्या दशकात भारताने तब्बल १७.१ कोटी नागरिकांना अत्यंत गरिबीच्या विळख्यातून मुक्त केले आहे. तसेच, २०२१-२२ पासून देशातील रोजगार वाढीचा दर कामगार लोकसंख्येच्या वाढीपेक्षा अधिक राहिल्याचे जागतिक बँकेच्या ‘इंडिया पॉव्हर्टी अँड इक्विटी ब्रीफ’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, दररोज $२.१५ पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अत्यंत गरिबीचे प्रमाण २०११-१२ मध्ये १६.२%…

  • तरुणांच्या सहभागाने १३ जिल्ह्यांतील जलसंवर्धन, २८ दशलक्ष घनमीटर पाणी बचत उद्दिष्ट

    तरुणांच्या सहभागाने १३ जिल्ह्यांतील जलसंवर्धन, २८ दशलक्ष घनमीटर पाणी बचत उद्दिष्ट

    राज्य सरकारने पाणी ताणाचा सामना करणाऱ्या १३ जिल्ह्यांत जलसंवर्धनावर विशेष भर देत, २०२६ च्या जानेवारीपर्यंत २८ दशलक्ष घनमीटर पाणी बचतीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे. या अभियानात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी ‘युथ एंगेजमेंट फॉर वॉटर स्टुअर्डशिप’ (YEWS) कार्यक्रम राबवला जात आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. मुंबई…