-

आंबेडकर जयंतीला, ४० वर्षांपासूनचा न्यायासाठीचा आक्रोश
•
गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी त्यांनी आपल्या हक्कांचा आवाज बुलंद केला.
-

तर काँग्रेसने मुस्लीम अध्यक्ष नेमावा;पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काँग्रेसला खुलं आव्हान
•
काँग्रेसला खरोखर मुस्लिमांबद्दल सहानुभूती वाटत असेल तर त्यांनी मुस्लीम पक्षाध्यक्ष नेमावा आणि निवडणुकांमध्ये ५० टक्के तिकिटे मुस्लिमांना द्यावी अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केली.
-

भांगरमध्ये वक्फ कायद्याविरोधातील निदर्शनांतून हिंसाचार; पोलिसांवर हल्ला, वाहनांची जाळपोळ
•
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगर येथे सोमवारी वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांनी हिंसक वळण घेतले.
-

सलमान खानला जीवे मारण्याची पुन्हा धमकी; ‘घरात घुसून बॉम्बने उडवू’ असा व्हॉट्सॲप संदेश, पोलिसांकडून तपास सुरू
•
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
-

मुरबाडमधील धसई गावात अंगावर वीज पडून तरुणीचा मृत्य;शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
•
राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत असून त्याचा तडाखा रविवारी मुरबाड तालुक्यातील टोकावडे व धसई परिसरातील शेतकऱ्यांना बसला.
-

ठाण्यातील भरवस्तीत हरीण शिरलं, ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये अडकलं, अखेर काय झालं?
•
हायपर सिटी मॉलजवळील एमबीसी पार्क परिसरातील ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये एक हरीण अडकले होते.
-

धारावी पुनर्विकास प्रकल्पात मोठी भरारी : ९४,५०० भाडेकरूंना युनिक आयडी वाटप, ७०,००० घरांचे सर्वेक्षण पूर्ण
•
धारावी परिसरातील जे रहिवासी पुनर्वसनासाठी अपात्र ठरतील, त्यांच्यासाठी देखील निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे एनएमडीपीएलने स्पष्ट केले आहे.
-

ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाला स्थानिक रहिवाशांचा विरोध;आज निर्णायक बैठक;
•
ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग मुल्लाबाग येथून रस्ते मार्गे पुढे नेण्यात येणार असून येथील संकुलांच्या प्रवेशद्वाराजवळच पथकर नाका उभारला जाणार आहे
-

शरद बुट्टे-पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची” पुस्तकांचं प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित संपन्न
•
राजरत्न हॉटेलच्या सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विशेष करून लेखक, कवी, प्राध्यापक, पत्रकार, शिक्षक आणि साहित्यप्रेमी नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-

शरद बुट्टे -पाटील यांच्या “संवेदना अंतर्मनाची” या पुस्तकाला संपादक महेश म्हात्रे यांनी लिहलेली प्रस्तावना
•
माणसाचे जीवन म्हणजे काय तर जगताना, जगणं पाहताना आलेल्या बर्यावाईट अनुभवांचा एक गुच्छ. जाणता माणूस त्या गुच्छातील सुकलेली, गंध हरवलेली फुले सहजपणे बाजुला काढुन टवटवीत आणि सुगंधित फुलांवर खुष असतो. त्याला “जीवन सुंदर आहे” असं वाटणं स्वाभाविक आहे.
