-

नेपाळमध्ये राजेशाही पुनर्स्थापनेसाठी जनतेचा उठाव; माजी राजा ज्ञानेंद्र शाह यांचे भव्य स्वागत
•
राजकीय अस्थिरता, वाढती बेरोजगारी आणि आर्थिक संकट यामुळे नेपाळमध्ये राजेशाहीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
-

“पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलत भविष्यासाठी गुंतवणूक गरजेची”- मीरा जैन
•
“पर्यावरण संवर्धनासाठी ठोस पावले उचलत भविष्यासाठी गुंतवणूक गरजेची”- मीरा जैन
-

मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्यात गरजू रुग्णांसाठी सहकार्याचा नवा अध्याय
•
गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि टाटा ट्रस्ट्स इंडिव्हिज्युअल ग्रँट प्रोग्रॅम यांच्यात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
-

राज ठाकरेंची गंगा स्वच्छतेबाबत तीव्र टीका–‘मी गंगेचे पाणी का प्यावे? देशातील एकही नदी स्वच्छ नाही’
•
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचे समर्थन केले, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली.
-

तिसऱ्या अपत्यासाठी टीडीपी खासदारांचा अनोखा उपक्रम; मुलगी झाल्यास 50 हजार, मुलगा झाल्यास गाय
•
आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) खासदार कालिसेट्टी अप्पलानाइडू यांनी तिसऱ्या अपत्यासाठी अनोखी घोषणा केली आहे. त्यांच्या मते, जर महिलांनी तिसरे मूल जन्माला घातले, तर त्यांना विशेष बक्षीस दिले जाईल— मुलगी झाल्यास ₹५०,००० तर मुलगा झाल्यास गाय भेट दिली जाईल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अप्पलानाइडू यांनी ही घोषणा केली.…
-

कुलभूषण जाधव यांच्या अपहरणास मदत करणाऱ्या मौलवीची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या
•
बलुचिस्तान प्रांतातील तरबात शहरात शुक्रवारी रात्री हा हल्ला घडला.
-

माध्यम देखरेख केंद्राचा उद्देश नियंत्रण नव्हे, चुकीच्या माहितीचे निराकरण – महासंचालनालयाचे स्पष्टीकरण
•
महासंचालनालयाच्या म्हणण्यानुसार, हे केंद्र केवळ माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या माहितीतील तथ्यांची पडताळणी करेल. कोणत्याही पत्रकार किंवा वृत्तसंस्थांवर पाळत ठेवली जाणार नाही. तसेच, सार्वजनिक हिताच्या दृष्टीने चुकीच्या माहितीचे निराकरण करण्यावर भर दिला जाईल.
-

अजित पवार आज त्यांचा 11वा अर्थसंकल्प मांडणार; आत्तापर्यंत कोणी कितीवेळा बजेट सादर केलं
•
आत्तापर्यंत सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम शेषराव वानखेडे यांच्या नावावर आहे.
-

मुंबईत २०२४ मध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ; ५,३०१ दुर्घटनांची नोंद
•
मुंबईत २०२४ मध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एकूण ५,३०१ घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या संख्येत २०२३ च्या तुलनेत २२७ वाढ झाली आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या (MFB) अहवालानुसार, आग प्रतिबंधक उपाययोजनांतील त्रुटी तसेच नागरिकांचा निष्काळजीपणा हे वाढत्या घटनांसाठी जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
-

मिठी नदीतील गाळ सफाईसाठी बीएमसीकडून ड्रोनद्वारे देखरेख
•
मुंबई – मिठी नदीतील गाळ काढण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रथमच ड्रोनचा वापर करणार आहे. ८४ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात, गाळ सफाईपूर्वी आणि नंतरचे व्हिडिओ फुटेज मिळवण्यासाठी ड्रोनचा उपयोग केला जाईल. यासोबतच, सीसीटीव्ही देखरेख आणि वजन बिल पडताळणी यांसारख्या विद्यमान उपाययोजनांनाही अधिक प्रभावी करण्यात येणार आहे.…
