-

राज्यातील होर्डिंग्जचे दरवर्षी ऑडिट होणार -उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
•
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये असलेल्या होर्डिंग्जच्या स्ट्रक्चरल ऑडिटसंदर्भात मोठी कारवाई होणार आहे.
-

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय करणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
•
मुंबई – महिला सशक्तीकरणासाठी केवळ आर्थिक स्वावलंबन पुरेसे नाही, तर त्यांच्या सुरक्षेसाठीही ठोस उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. शासकीय दवाखाने, पोलीस ठाणे, बसस्थानके आणि शासकीय इमारती महिलास्नेही बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणे राबवली जात आहेत. तसेच, महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा आणि कायद्यांचा प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल आणि महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार…
-

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती; डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण महामार्ग खुला करण्याचे उद्दिष्ट
•
गेल्या १३ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला अखेर वेग मिळत असून सरकारने डिसेंबर 2025 पर्यंत हा महामार्ग पूर्णपणे सुरू करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
-

कुर्ल्यात हॉटेलमध्ये चिकन खाल्लं अन् कुटुंबाला बसला ८ लाखांचा फटका! महिलेसोबत नेमकं काय घडलं?
•
एका महिलेला चिकनचं हाड घशात अडकल्यामुळे तिच्या जीवावर बेतण्याची वेळ आली आणि संपूर्ण कुटुंबाला तब्बल ८ लाखांचा फटका बसला.
-

अभिनेते नाना पाटेकर यांना ‘मी टू’ प्रकरणी दिलासा, अंधेरी कोर्टाचा मोठा निर्णय
•
तनुश्री दत्ताने ५ ऑक्टोबर २०१८ रोजी ओशिवरा पोलिस ठाण्यात पहिला एफआयआर दाखल केला होता, तर पाच दिवसांनंतर दुसरा एफआयआर नोंदवण्यात आला
-

पीओके भारतात आल्यानंतर कश्मीरचा प्रश्न सुटेल -परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
•
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, काश्मीरचा प्रश्न तेव्हाच पूर्णतः सुटेल, जेव्हा पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात येईल.
-

“छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय केला, पण…”, ‘छावा’ पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली?
•
‘छावा’ या चित्रपटाद्वारे संभाजी महाराजांचे खरी ओळख संपूर्ण देशात पोहोचली आहे.
-

आर्थिक फसवणूक थांबवण्यासाठी राज्यात नव्या आर्थिक गुप्तचर युनिटची स्थापना
•
टोरेस ज्वेलरीसारख्या कंपन्यांकडून होणाऱ्या फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी आर्थिक गुप्तचर युनिट (EIU) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत जाहीर केले.
-

पुण्यात २०२४ मध्ये सायबर गुन्ह्यात ₹६,००० कोटींची फसवणूक; मुंबई-ठाणे पेक्षा ५ पट जास्त!
•
पुणे, मुंबई, ठाणे आणि नागपूर या चार शहरांमध्ये गेल्या वर्षभरात एकूण ७,२४५ सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले. यामध्ये एकूण ₹७,१३२ कोटींचे नुकसान झाले, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
-

मराठी चेंबर ऑफ कॉमर्सकडून मराठी उद्योजकांसाठी चीनचा व्यापार दौरा
•
दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी चेंबर ऑफ कॉमर्सने मराठी उद्योजकांसाठी चीनमधील जागतिक व्यापार प्रदर्शनात सहभागी होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे.
