Tag: BJP Party
-
भाजप मंत्र्याची कर्नल सोफिया कुरेशीबद्दल आक्षेपार्ह विधान; विरोधक आक्रमक
•
कर्नल सोफियावरील अपमानास्पद टिप्पणीवर काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफिज म्हणाले, मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे.
-
भाजपचे हिंदुत्व खोटे आणि दिखाऊ;उद्धव ठाकरे यांचा भाजपवर घणाघात
•
भाजपचे हिंदुत्व हे एक मोठे खोटे कथानक असून त्यामागे केवळ सत्ता आणि स्वार्थ आहे,” असा घणाघात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या अण्णा द्रमुकशी दोन दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युती केली.संघमुक्त भारत म्हणणारे नीतीशकुमार, भाजपच्या प्रमुख नेत्यांना अतिरेकी म्हणणारे चंद्राबाबू नायडू…
-
रायगडमधील राजकारणात मोठा भूकंप! जयंत पाटील यांचे बंधू पंडित पाटील भाजपमध्ये; हजारोंचा पाठिंबा
•
माझ्या सोबत उभ्या असलेल्या जनसमूहामुळे पक्षाला निश्चितच फायदा होईल.” तसेच, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित पाटील काय आहे, हे सर्वांना दिसेल,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे जयंत पाटलांवर टोला लगावला.
-
वक्फ कायद्यातील सुधारणा, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेतील धुसफुस; भाजपला अप्रत्यक्ष लाभ?
•
केंद्र सरकारने सादर केलेल्या वक्फ कायद्यातील प्रस्तावित सुधारणांच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाचे नेते – शरद पवार आणि उद्धव ठाकरे – यांनी याविषयी स्पष्ट आणि ठाम भूमिका न घेतल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
-
भाजपकडून माजी आमदार ज्ञानदेव आहुजा निलंबित,’दलित विरोधी मानसिकता’ काँग्रेसचा आरोप
•
अलवर येथील राममंदिरात काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांच्या भेटीनंतर ‘गंगाजल’ टाकून शुद्धीकरण केल्याच्या प्रकारावरून भाजपने माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांना पक्षातून निलंबित केले आहे.
-
गुजरातमधून काँग्रेसच्या गौरवशाली इतिहासाची पुनर्प्रतीमा; एआयसीसी अधिवेशनाकडे साऱ्यांचे लक्ष
•
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे (एआयसीसी) दोन दिवसीय अधिवेशन गुजरातमधील अहमदाबाद येथे सुरु असून, गांधीजी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमीतून पक्षाला नवसंजीवनी मिळवण्याचा निर्धार करण्यात येणार आहे.
-
भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, फडणवीस यांचे प्रतिपादन
•
महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, “१९९५ मध्ये युतीच्या माध्यमातून आम्ही पहिल्यांदा सत्तेत आलो
-
वक्फ कायद्यानंतर आता इतर धर्मांच्या धार्मिक जमिनींवर भाजपची नजर – उद्धव ठाकरे यांचा आरोप
•
वक्फ (दुरुस्ती) कायदा, २०२५ लागू झाल्यानंतर आता भाजप इतर धर्मांच्या धार्मिक स्थळांच्या जमिनीवरही डोळा ठेवून आहे, असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे