Tag: Mahesh Mhatre
-

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावलं
•
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
-

कार्मायकल रोडवर अदानी समूहाची भव्य खरेदी : १७० कोटींना वृक्षाच्छादित भूखंड विकत
•
रिअल इस्टेट विश्लेषण संस्था ‘सीआरई मॅट्रिक्स’ने मिळवलेल्या दस्तऐवजांनुसार, बेहराम नौरोसजी गमाडिया यांनी वारसा हक्काने मिळालेला सुमारे ४,५०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड ‘माह-हिल प्रॉपर्टीज’कडे हस्तांतरित केला.
-

तक्रारींची यादी मोठी, एसटी प्रशासनाची फक्त बघ्याची भूमिका
•
प्रवाशांच्या अडचणींवर तात्काळ उपाययोजना करा; असा आदेश परिवहन मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. पण हा आदेशही इतर तक्रारींसारखाच फाईलमध्ये गडप होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
-

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय, ‘क्लीन-अप मार्शल’ योजना तात्काळ बंद, एजन्सींना कडक इशारा
•
स्वच्छता नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी महापालिकेने ‘उपद्रव शोध पथक’ (Nuisance Detection Team – ND Team) अधिक कार्यक्षम करण्याचे नियोजन केले आहे.
-

विश्वासाला तडा देणाऱ्या चुकीला माफी नाही”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
•
‘मी सांगितलं म्हणून करू नका, योग्य वाटलं तरच करा’- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे अधिकाऱ्यांना आत्मविश्वास देताना बावनकुळे म्हणाले, मी चुकीचं काम सांगणार नाही.
-

गेल्या दहा वर्षांत मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या ४,४१५ ने घटली – बीएमसी सर्वेक्षणाचा निष्कर्ष
•
मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या मागील दहा वर्षांत लक्षणीयरीत्या घटल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१४ साली ही संख्या अंदाजे ९५,१७२ होती, जी २०२४ मध्ये कमी होऊन ९०,७५७ वर आली आहे
-

अकोल्यातील शाळेत दहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; सहाय्यक शिक्षक अटकेत
•
चौथी ते सातवी इयत्तेत शिकणाऱ्या दहा विद्यार्थिनींवर सहाय्यक शिक्षकाने कथित लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी आरोपी शिक्षक हेमंत चांदेकर याला अटक करण्यात आली आहे.
-

मुंबईतील प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचा (MMRDA) महत्त्वपूर्ण निर्णय; आता घराऐवजी मिळणार रक्कम किती मोबदला मिळणार?
•
निवासी श्रेणीसाठी अधिकृत आणि अतिक्रमणधारक, या दोन्हीसाठी किमान मोबदला रक्कम २५ लाख रुपये असेल.
-

जनसुरक्षा कायदा कशाला हवाय ?
•
प्रस्तावित ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ हा विरोधी विचारांच्या दमनासाठी नसून राष्ट्रविरोधी शक्तींवर कारवाईसाठीच आहे, अशी सरकारची भूमिका असली तरीही शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून पत्रकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी होण्याची शक्यता आहे, अशी सार्वत्रिक भावना झाली आहे. खास करून “कामरा प्रकरणा”ने लोकांच्या मनातील भीती वाढवली आहे. प्रहसन, व्यंग कविता आणि विनोदाच्या माध्यमातून प्रचलित…
-

प्रा. तेलतुंबडे यांच्या परदेश प्रवासास ‘एनआयए’चा आक्षेप
•
शहरी नक्षलवाद प्रकरणात जामिनावर असलेले ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि मानवाधिकार कार्यकर्ते प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी एप्रिल व मे महिन्यांत आंतरराष्ट्रीय व्याख्यानांसाठी परदेश प्रवासाची परवानगी मागितली आहे.
